AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2022 | सावधान ! या सूर्यग्रहणला या राशींच्या व्यक्तींना लागणार ‘ग्रहण’

30 एप्रिल 2022 शनिवारीला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण खूप महत्वाचे आहे कारण ते शनि चारी अमावस्येच्या दिवशी होणार आहे. ग्रहणाच्या एक दिवस आधी शनि आपली राशी बदलत आहे.

| Updated on: Apr 21, 2022 | 3:30 PM
Share
  30 एप्रिल 2022 शनिवारीला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण खूप महत्वाचे आहे कारण ते शनि चारी अमावस्येच्या दिवशी होणार आहे. ग्रहणाच्या एक दिवस आधी शनि आपली राशी बदलत आहे. त्यामुळे ग्रहणाचा जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. या काळात 3 राशी लोकांनी सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

30 एप्रिल 2022 शनिवारीला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण खूप महत्वाचे आहे कारण ते शनि चारी अमावस्येच्या दिवशी होणार आहे. ग्रहणाच्या एक दिवस आधी शनि आपली राशी बदलत आहे. त्यामुळे ग्रहणाचा जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. या काळात 3 राशी लोकांनी सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

1 / 5
वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्री 12:15 पासून सुरू होऊन पहाटे 04:08 पर्यंत राहील. हे ग्रहण मेष राशीत होत आहे. तसेच, या दिवशी सूर्य, चंद्र आणि राहूचा संयोग मेष राशीत तयार होईल.

वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्री 12:15 पासून सुरू होऊन पहाटे 04:08 पर्यंत राहील. हे ग्रहण मेष राशीत होत आहे. तसेच, या दिवशी सूर्य, चंद्र आणि राहूचा संयोग मेष राशीत तयार होईल.

2 / 5
हे सूर्यग्रहण फक्त मेष राशीत होत असल्याने त्याचा प्रभाव या राशीच्या लोकांवर जास्त राहील. त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. शत्रूंमुळे नुकसान होऊ शकते. अपघात होऊ शकतो. दुखापत टाळण्यासाठी घाई करू नका. या काळात मेष राशींच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळा.

हे सूर्यग्रहण फक्त मेष राशीत होत असल्याने त्याचा प्रभाव या राशीच्या लोकांवर जास्त राहील. त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. शत्रूंमुळे नुकसान होऊ शकते. अपघात होऊ शकतो. दुखापत टाळण्यासाठी घाई करू नका. या काळात मेष राशींच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळा.

3 / 5
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो राहू सोबत मेष राशीत असेल. ही स्थिती या राशीच्या लोकांसाठी योग्य आहे असे म्हणता येणार नाही. तुम्ही मानसिक तणाव होणार आहे. नकारात्मकता, अज्ञाताचे वर्चस्व राहील. खर्चात वाढ होईल. ही वेळ संयमाने घेणे चांगले.

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो राहू सोबत मेष राशीत असेल. ही स्थिती या राशीच्या लोकांसाठी योग्य आहे असे म्हणता येणार नाही. तुम्ही मानसिक तणाव होणार आहे. नकारात्मकता, अज्ञाताचे वर्चस्व राहील. खर्चात वाढ होईल. ही वेळ संयमाने घेणे चांगले.

4 / 5
वृश्चिक राशीच्या लोकांना मान-सन्मान हानीचा सामना करावा लागू शकतो. विचारपूर्वक बोला आणि वादांपासून दूर राहा. शत्रू हानी करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे सावध राहा. खर्चात वाढ होईल. विचारपूर्वीक खर्च करा.  (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

वृश्चिक राशीच्या लोकांना मान-सन्मान हानीचा सामना करावा लागू शकतो. विचारपूर्वक बोला आणि वादांपासून दूर राहा. शत्रू हानी करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे सावध राहा. खर्चात वाढ होईल. विचारपूर्वीक खर्च करा. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.