AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | पारा सर्रकन चढतो, या 4 राशींच्या व्यक्तीच्या नाकावर कायम राग असतो

राशी व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या राशीतून काही गुण जन्मजात मिळतात. येथे जाणून घ्या त्या राशींबद्दल ज्यांच्यावर लोक खूप रागावतात. प्रत्येक माणूस वेगळा असतो. माणसाच्या राशीचा त्याच्या आयुष्यावर परिणाम होत असतो

| Updated on: Apr 20, 2022 | 3:12 PM
Share
'या' राशींच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात राहिल आनंद

'या' राशींच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात राहिल आनंद

1 / 5
वृषभ -  या राशीचे लोक खूप साहसी आणि उत्साही असतात. त्यांचा रागही लवकर येतो. त्यांना लहानसहान गोष्टीचेही वाईट वाटते. रागाच्या भरात त्यांचा बोलण्यावर ताबा राहत नाही आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप चांगले-वाईट बोलतात. त्यांना शांत करणे खूप कठीण होते. या राशीचा स्वामी मंगळ आहे. जास्त रागामुळे काही वेळा त्यांना वैवाहिक जीवनातही समस्यांना सामोरे जावे लागते.

वृषभ - या राशीचे लोक खूप साहसी आणि उत्साही असतात. त्यांचा रागही लवकर येतो. त्यांना लहानसहान गोष्टीचेही वाईट वाटते. रागाच्या भरात त्यांचा बोलण्यावर ताबा राहत नाही आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप चांगले-वाईट बोलतात. त्यांना शांत करणे खूप कठीण होते. या राशीचा स्वामी मंगळ आहे. जास्त रागामुळे काही वेळा त्यांना वैवाहिक जीवनातही समस्यांना सामोरे जावे लागते.

2 / 5
वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ आहे. या राशीच्या लोकांना आदर खूप प्रिय असतो. सन्मान मिळवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. जर कोणी त्यांचे मन दुखावले तर रागाच्या भरात ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.  या दरम्यान अनेक वेळा ते स्वतःचे नुकसानही करतात.

वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ आहे. या राशीच्या लोकांना आदर खूप प्रिय असतो. सन्मान मिळवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. जर कोणी त्यांचे मन दुखावले तर रागाच्या भरात ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. या दरम्यान अनेक वेळा ते स्वतःचे नुकसानही करतात.

3 / 5
सिंह -  या राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या लोकांना खूप लवकर राग येतो. ते खूप भावनिकही आहेत. त्यांना छोट्याशा गोष्टीचे वाईट वाटते. रागाच्या भरात ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीसोबतचे नातेही तोडतात.

सिंह - या राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या लोकांना खूप लवकर राग येतो. ते खूप भावनिकही आहेत. त्यांना छोट्याशा गोष्टीचे वाईट वाटते. रागाच्या भरात ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीसोबतचे नातेही तोडतात.

4 / 5
मेष - मेष राशीचा मुख्य ग्रह मंगळ आहे. मंगळ हे शौर्य आणि पराक्रमाचे लक्षण मानले जाते. मंगळाच्या प्रभावाखाली मेष राशीचे लोक स्वभावाने खूप क्रोधित असतात. एवढेच नाही तर रागाच्या भरात या लोकांना शांत करणेही कठीण असते. हे लोक कोणतीही गोष्ट फार लवकर मनावर घेतात.(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

मेष - मेष राशीचा मुख्य ग्रह मंगळ आहे. मंगळ हे शौर्य आणि पराक्रमाचे लक्षण मानले जाते. मंगळाच्या प्रभावाखाली मेष राशीचे लोक स्वभावाने खूप क्रोधित असतात. एवढेच नाही तर रागाच्या भरात या लोकांना शांत करणेही कठीण असते. हे लोक कोणतीही गोष्ट फार लवकर मनावर घेतात.(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.