AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bcci | नेपाळ विरुद्धच्या सामन्यानंतर बीसीसीआय मोठी घोषणा करण्यासाठी सज्ज

Bcci Team India | क्रिकेट चाहत्यांसाठी यंदा ऑगस्ट महिन्याच्या शेवटापासून ते नोव्हेंबरपर्यंत आशिया कप आणि वर्ल्ड कपचा थरार अनुभवायाला मिळणार आहे.

| Updated on: Aug 23, 2023 | 4:16 PM
Share
आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे 6 संघ सहभागी होणार आहेत. टीम इंडिया यंदाच्या आशिया कपची प्रबळ दावेदार आहे. (Photo: AFP)

आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे 6 संघ सहभागी होणार आहेत. टीम इंडिया यंदाच्या आशिया कपची प्रबळ दावेदार आहे. (Photo: AFP)

1 / 6
टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ या 3 टीम ग्रुप ए मध्ये आहेत. टीम इंडिया 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध आशिया कपमधील आपला पहिला सामना खेळणार आहे. ग्रुप स्टेजमधील पहिले 2 संघ हे सुपर 4 साठी क्वालिफाय करतील.  ग्रुप एमधून टीम इंडिया आणि पाकिस्तान क्वालिफाय करतील अशी आशा क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Photo: BCCI)

टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ या 3 टीम ग्रुप ए मध्ये आहेत. टीम इंडिया 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध आशिया कपमधील आपला पहिला सामना खेळणार आहे. ग्रुप स्टेजमधील पहिले 2 संघ हे सुपर 4 साठी क्वालिफाय करतील. ग्रुप एमधून टीम इंडिया आणि पाकिस्तान क्वालिफाय करतील अशी आशा क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Photo: BCCI)

2 / 6
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामना हा 4 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. (Photo: AFP)

टीम इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामना हा 4 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. (Photo: AFP)

3 / 6
बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी 21 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली होती. (Photo: PTI)

बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी 21 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली होती. (Photo: PTI)

4 / 6
टीम इंडिया आतापर्यंत आशिया किंग राहिली आहे. टीम इंडियाने एकूण 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा आठव्यांदा आळिया किंगह होण्याचा प्रयत्न असणार आहे. (Photo:AFP)

टीम इंडिया आतापर्यंत आशिया किंग राहिली आहे. टीम इंडियाने एकूण 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा आठव्यांदा आळिया किंगह होण्याचा प्रयत्न असणार आहे. (Photo:AFP)

5 / 6
टीम इंडियानंतर श्रीलंका ही आशिया कप जिंकणारी दुसरी यशस्वी टीम आहे. श्रीलंकेने 5 वेळा ही कामगिरी केली आहे. तर पाकिस्तानने 2 वेळा आळिया कप उंचावला आहे. (Photo:AFP)

टीम इंडियानंतर श्रीलंका ही आशिया कप जिंकणारी दुसरी यशस्वी टीम आहे. श्रीलंकेने 5 वेळा ही कामगिरी केली आहे. तर पाकिस्तानने 2 वेळा आळिया कप उंचावला आहे. (Photo:AFP)

6 / 6
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.