AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS AUS | टीम इंडियाची बादशाहत धोक्यात, ऑस्ट्रेलिया रोहितसेनेची घोडदौड थांबवणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेमधील तिसरा सामना हा चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. आता हा तिसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिकेसह मोठा रेकॉर्ड कायम ठेवण्याची संधी आहे.

| Updated on: Mar 22, 2023 | 5:11 PM
Share
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसरा सामना हा खेळवण्यात येत आहे. चेन्नईतील सामना जिंकणारी टीम सीरिजही जिंकेल. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसरा सामना हा खेळवण्यात येत आहे. चेन्नईतील सामना जिंकणारी टीम सीरिजही जिंकेल. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक आहे.

1 / 5
टीम इंडियासाठी ही एकदिवसीय मालिका फार महत्वाची आहे.  या मालिकेत टीम इंडियाचं प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही संघात वनडे क्रिकेटमधील एक नंबर होण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळत आहे.  ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा घेण्यासाठी सज्ज आहे. तर टीम इंडियासमोर अव्वल स्थान कायम ठेवण्याचं आव्हान आहे.

टीम इंडियासाठी ही एकदिवसीय मालिका फार महत्वाची आहे. या मालिकेत टीम इंडियाचं प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही संघात वनडे क्रिकेटमधील एक नंबर होण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा घेण्यासाठी सज्ज आहे. तर टीम इंडियासमोर अव्वल स्थान कायम ठेवण्याचं आव्हान आहे.

2 / 5
टीम इंडियाने मायदेशात अर्थात भारतात आपला दबदबा कायम ठेवला आहे.  टीम इंडियाला कुणीच गेल्या 5 वर्षात भारतात धुळ चारु शकलेला नाही. टीम इडिंयाने गेल्या 5 वर्षात  7 एकदिवसीय मालिका खेळलेल्या आहेत. भारतात झालेल्या सातही सीरिज टीम इंडियाने जिंकल्या आहेत. तर आता टीम इंडियाचं आठव्यांदा सीरिज जिंकण्याकडे लक्ष आहे.

टीम इंडियाने मायदेशात अर्थात भारतात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टीम इंडियाला कुणीच गेल्या 5 वर्षात भारतात धुळ चारु शकलेला नाही. टीम इडिंयाने गेल्या 5 वर्षात 7 एकदिवसीय मालिका खेळलेल्या आहेत. भारतात झालेल्या सातही सीरिज टीम इंडियाने जिंकल्या आहेत. तर आता टीम इंडियाचं आठव्यांदा सीरिज जिंकण्याकडे लक्ष आहे.

3 / 5
टीम इंडियाला भारतातला अखेरचा एकदिवसीय मालिका पराभव हा 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारावा लागला होता. उभयसंघात 5 सामन्यांची मालिका ही 2-2 ने बरोबरीत होती. मात्र पाचवा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली होती. टीम इंडियाचा हा भारतातला 4 वर्षातला पहिला मालिका पराभव ठरला.

टीम इंडियाला भारतातला अखेरचा एकदिवसीय मालिका पराभव हा 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारावा लागला होता. उभयसंघात 5 सामन्यांची मालिका ही 2-2 ने बरोबरीत होती. मात्र पाचवा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली होती. टीम इंडियाचा हा भारतातला 4 वर्षातला पहिला मालिका पराभव ठरला.

4 / 5
मात्र आता टीम इंडियाला मालिका पराभवाचा धोका आहे. ऑस्ट्रेलियाने पुन्हा आपल्याला पराभूत करावं, असं कोणताही चाहता इच्छिणार नाही. त्यामुळे आता तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मात्र आता टीम इंडियाला मालिका पराभवाचा धोका आहे. ऑस्ट्रेलियाने पुन्हा आपल्याला पराभूत करावं, असं कोणताही चाहता इच्छिणार नाही. त्यामुळे आता तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.