AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, जाणून घ्या 5 महत्त्वाचे मुद्दे

INDIA vs AUSTRALIA Odi Series 2023 | बीसीसीआय निवड समितीने सोमवारी रात्री ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या मालिकेत टीम इंडियाबाबत महत्त्वाचे 5 मुद्दे जाणून घ्या.

| Updated on: Sep 19, 2023 | 3:21 AM
Share
आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी तयार आहे. बीसीसीआयने टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी घोषणा केली. वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अखेरची मालिका आहे.  या मालिकेबाबत 5 महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊयात.

आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी तयार आहे. बीसीसीआयने टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी घोषणा केली. वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अखेरची मालिका आहे. या मालिकेबाबत 5 महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊयात.

1 / 6
बीसीसीआयने पहिल्या 2 सामन्यांसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांना विश्रांती दिली आहे.हे खेळाडू तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात खेळतील.

बीसीसीआयने पहिल्या 2 सामन्यांसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांना विश्रांती दिली आहे.हे खेळाडू तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात खेळतील.

2 / 6
नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत केएल राहुल याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. केएल पहिल्या 2 सामन्यात टीम इंडियाची  सूत्रं सांभाळणार आहे.

नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत केएल राहुल याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. केएल पहिल्या 2 सामन्यात टीम इंडियाची सूत्रं सांभाळणार आहे.

3 / 6
तसेच आर अश्विन याची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमधून टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. अश्विन 20 महिन्यांनंतर टीममध्ये परतला आहे.

तसेच आर अश्विन याची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमधून टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. अश्विन 20 महिन्यांनंतर टीममध्ये परतला आहे.

4 / 6
टीममध्ये स्पिन ऑलराउंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली आहे. सुंदरला आशिया कप फायनलमध्ये अक्षर पटेल याच्या जागी संधी देण्यात आली होती.

टीममध्ये स्पिन ऑलराउंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली आहे. सुंदरला आशिया कप फायनलमध्ये अक्षर पटेल याच्या जागी संधी देण्यात आली होती.

5 / 6
तसेच पहिल्या 2 सामन्यांसाठी हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा हा उपकर्णधारपद सांभाळणार आहे. त्यामुळे ऑलराउंडर जडेजा याच्यावर बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगसह उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.

तसेच पहिल्या 2 सामन्यांसाठी हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा हा उपकर्णधारपद सांभाळणार आहे. त्यामुळे ऑलराउंडर जडेजा याच्यावर बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगसह उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.