विराट कोहलीने दुसऱ्या डावात ठोकलं दमदार अर्धशतक, दहा महिन्यानंतर बॅट तळपली
विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून कसोटीत अर्धशतक झळकावण्यासाठी कासवीस झाला होता. मात्र त्याच्या बॅटमधून काय अर्धशतक येत नव्हतं. बांगलादेशविरुद्ध 49 धावांवर बाद झाला होता. पण दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विराट कोहलीच्या बॅटमधून अर्धशतक आलं आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories