IND vs ZIM : संजू सॅमसनने 4 षटकार मारत गाठला 300 चा आकडा, दोन वर्षांचा दुष्काळही केला दूर
झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने 3-1ने आधीच खिशात घातली आहे. तर पाचवा सामना हा फक्त औपचारीक असून शेवट विजयाने गोड करण्याचा प्रयत्न आहे. या सामन्यात संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 167 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
Non Stop LIVE Update
Most Read Stories