AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI WC 2023 : वनडे वर्ल्डकप भारतच जिंकणार! काय आहेत जमेच्या बाजू जाणून घ्या

ODI WC 2023 : भारताने शेवटचा वनडे वर्ल्डकप महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात जिंकला होता. त्यानंतर दोन वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आलं होतं. आता पुन्हा एकदा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनण्यास सज्ज झाली आहे.

| Updated on: Sep 05, 2023 | 8:11 PM
Share
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळली जाणार आहे. भारत या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. यासाठी टीम इंडियाची घोषणा देखील करण्यात आली आहे. यावेळी पाच जमेच्या बाजू टीम इंडियाच्या बाजूने आहेत.

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळली जाणार आहे. भारत या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. यासाठी टीम इंडियाची घोषणा देखील करण्यात आली आहे. यावेळी पाच जमेच्या बाजू टीम इंडियाच्या बाजूने आहेत.

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार असल्याने त्याचा फायदा नक्कीच टीम इंडियाला होणार आहे. कारण भारतीय खेळाडूंना खेळपट्ट्या आणि वातावरणाचा चांगला अंदाज आहे. त्यामुळे त्याचा फायदा टीम इंडियाला होईल.

वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार असल्याने त्याचा फायदा नक्कीच टीम इंडियाला होणार आहे. कारण भारतीय खेळाडूंना खेळपट्ट्या आणि वातावरणाचा चांगला अंदाज आहे. त्यामुळे त्याचा फायदा टीम इंडियाला होईल.

2 / 6
टीम इंडियातील खेळाडूंचा भारतीय मैदानातील सरासरी चांगली आहे. विराट कोहलीने भारतात खेळलेल्या 110 वनडे सामन्यात 57.94 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने 79 सामन्यात 58.10 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

टीम इंडियातील खेळाडूंचा भारतीय मैदानातील सरासरी चांगली आहे. विराट कोहलीने भारतात खेळलेल्या 110 वनडे सामन्यात 57.94 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने 79 सामन्यात 58.10 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

3 / 6
भारतीय खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल आहेत. आशिया व्यतिरिक्त देशातून आलेल्या संघांना फिरकीपटूंचा सामना करणं कठीण जातं. वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघात तीन फिरकीपटू आहेत. यात कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.

भारतीय खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल आहेत. आशिया व्यतिरिक्त देशातून आलेल्या संघांना फिरकीपटूंचा सामना करणं कठीण जातं. वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघात तीन फिरकीपटू आहेत. यात कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.

4 / 6
भारतीय वेगवान गोलंदाजीचं जसप्रीत बुमराह हे प्रमुख अस्र आहे. दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह याचं संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजी आणखी सक्षम झाली आहे.

भारतीय वेगवान गोलंदाजीचं जसप्रीत बुमराह हे प्रमुख अस्र आहे. दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह याचं संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजी आणखी सक्षम झाली आहे.

5 / 6
टीमची बांधणी एकदम परफेक्ट आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. फलंदाजीसाठी विराट-कोहली यांच्यासारखे अनुभवी खेळाडू आहेत. मिडल ऑर्डरमध्ये केएल राहुल, श्रेयस अय्यर आहेत. फिनिशिंगसाठी हार्दिक पांड्या आहेत. तर शार्दुल ठाकुर, जडेजा आणि अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडू आहेत.

टीमची बांधणी एकदम परफेक्ट आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. फलंदाजीसाठी विराट-कोहली यांच्यासारखे अनुभवी खेळाडू आहेत. मिडल ऑर्डरमध्ये केएल राहुल, श्रेयस अय्यर आहेत. फिनिशिंगसाठी हार्दिक पांड्या आहेत. तर शार्दुल ठाकुर, जडेजा आणि अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडू आहेत.

6 / 6
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.