ऑस्ट्रेलियात रवींद्र जडेजा सचिन-विराटपेक्षा ठरला सरस, आकडेवारी पाहून तुम्हीही तसंच म्हणाल
गाबा कसोटीत केएल राहुनंतर रवींद्र जडेजाने भारताचा डाव सावरला. भारतीय संघ संकटात असताना अर्धशतकी खेळी. त्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या करता आली आणि फॉलोऑन टाळण्यास मदत झाली. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियात तिसरं अर्धशतक ठोकलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
वर्ल्ड चॅम्पियन जॉन सिना निवृत्त, शेवटच्या सामन्यात काय झालं?
सोन्याच्या दागिन्यांचा सर्वात मोठा ग्राहक कोण ? भारताचे स्थान काय ?
दीपिकाचा पादुकोण हिचा क्वर्की लुक पाहून चाहते झाले घायाळ
भारतातील 'थंड वाळवंट' कुठे आहे? तरुणांमध्ये आहे प्रचंड क्रेझ
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
