अनलकी पंत! नर्व्हस 90 चा ऋषभ ठरला सातव्यांदा बळी, आतापर्यंत कधी बाद झाला? ते जाणून घ्या
टीम इंडिया पहिल्या कसोटी पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. न्यूझीलंडसमोर विजयासाठी फक्त 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पण टीम इंडियाचं दुसऱ्या डावातील कमबॅक खरंच कौतुकास्पद आहे. असं असताना या डावात ऋषभ पंत अनलकी ठरला. फक्त एका धावेने त्याचं शतक हुकलं. ऋषभ पंत सातव्यांदा नर्व्हस 90चा शिकार झाला आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories