AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साऊथच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटातून मिळाली ‘मुंज्या’ची प्रेरणा; दिग्दर्शकांचा खुलासा

मुंज्या हा चित्रपट पाहताना 'स्त्री' आणि 'भेडिया' या दोन चित्रपटांचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. मुंज्यामध्ये सीजीआयचा वापर करून बनवलेली भुताची आकृती प्रत्यक्ष खेळ घडवताना दिसते. त्यामुळे या चित्रपटाचा प्रभाव प्रेक्षकांवर पडला आहे.

| Updated on: Jun 16, 2024 | 8:10 PM
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही, तरीही प्रेक्षक-समिक्षकांकडून त्याच्या कथेला आणि विषयाला पसंती मिळतेय. 'मुंज्या'ची कल्पना कुठून मिळाली, याविषयी आदित्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही, तरीही प्रेक्षक-समिक्षकांकडून त्याच्या कथेला आणि विषयाला पसंती मिळतेय. 'मुंज्या'ची कल्पना कुठून मिळाली, याविषयी आदित्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

1 / 5
'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य सरपोतदार म्हणाला, "आपल्याकडे चित्रपटांसाठी विषयांची कमतरता नाही. मुंज्या ही ब्रह्मराक्षसाची कथा आहे. या कथा कोकणात, महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. अशा कथांवर चित्रपट का बनत नाहीत, असा प्रश्न मला लहानपणापासूनच पडायचा."

'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य सरपोतदार म्हणाला, "आपल्याकडे चित्रपटांसाठी विषयांची कमतरता नाही. मुंज्या ही ब्रह्मराक्षसाची कथा आहे. या कथा कोकणात, महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. अशा कथांवर चित्रपट का बनत नाहीत, असा प्रश्न मला लहानपणापासूनच पडायचा."

2 / 5
"अशाच एका लोककथेवर आधारित 'कांतारा' हा चित्रपट खूप गाजला. तिथूनच मला मुंज्यासाठी प्रेरणा मिळाली. महाराष्ट्रात, देशात, अनेक प्रांतात अशा कित्येक कथा आहेत, त्यावर चित्रपट बनवले जाऊ शकतात", असं आदित्यने सांगितलं.

"अशाच एका लोककथेवर आधारित 'कांतारा' हा चित्रपट खूप गाजला. तिथूनच मला मुंज्यासाठी प्रेरणा मिळाली. महाराष्ट्रात, देशात, अनेक प्रांतात अशा कित्येक कथा आहेत, त्यावर चित्रपट बनवले जाऊ शकतात", असं आदित्यने सांगितलं.

3 / 5
या चित्रपटाविषयी त्याने पुढे सांगितलं, "हा हॉररपेक्षा कॉमेडी चित्रपट आहे. 10 ते 20 वर्षांच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून मी हा चित्रपट बनवला आहे. आम्ही खऱ्या लोकेशन्सवर जाऊन या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे."

या चित्रपटाविषयी त्याने पुढे सांगितलं, "हा हॉररपेक्षा कॉमेडी चित्रपट आहे. 10 ते 20 वर्षांच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून मी हा चित्रपट बनवला आहे. आम्ही खऱ्या लोकेशन्सवर जाऊन या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे."

4 / 5
कोकणात झालेलं शूटिंग, मराठी घरात घडणारी गोष्ट असल्याने एकापेक्षा एक चांगले मराठी कलाकार आणि उत्तम व्हीएफएक्सच्या माध्यमातून मुंज्यासह रंगवणाऱ्याचा केलेला प्रयत्न या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

कोकणात झालेलं शूटिंग, मराठी घरात घडणारी गोष्ट असल्याने एकापेक्षा एक चांगले मराठी कलाकार आणि उत्तम व्हीएफएक्सच्या माध्यमातून मुंज्यासह रंगवणाऱ्याचा केलेला प्रयत्न या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

5 / 5
Follow us
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.