AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेडरुममध्ये पाण्याची बॉटल का ठेवू नये?; वैवाहिक जीवनात…

पाणी हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. माणूस काही दिवस अन्ना वाचून राहू शकतो. पण तो पाण्या वाचून राहू शकत नाही. यावरून पाणी आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे दिसून येतं. बऱ्याचदा अनेक लोक रात्री झोपताना त्यांच्या उशाला पाणी ठेवतात. पाण्याने भरलेला तांब्या, जग किंवा बॉटल बेडरूममध्ये ठेवून ते झोपतात. पण वास्तूशास्त्रानुसार ते कितपत योग्य आहे?

| Updated on: Apr 13, 2025 | 4:25 PM
Share
अनेकांना रात्री झोपताना तहान लागते. त्यामुळे त्यांना बेडरूममध्ये पाण्याची बॉटल ठेवावी लागते. वारंवार किचनमध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून बेडरूममध्येच पाण्याची बॉटल ठेवली जाते. पूर्वीच्या काळी लोक खोलीत पाण्याचं भाडं ठेवायचे. पण आता काळ बदलला आहे. पण बेडरूममध्ये घागर, भांड्यांऐवजी बाटली ठेवली पाहिजे का? असं केल्याने काय होतं? वास्तूशास्त्र काय सांगतं?

अनेकांना रात्री झोपताना तहान लागते. त्यामुळे त्यांना बेडरूममध्ये पाण्याची बॉटल ठेवावी लागते. वारंवार किचनमध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून बेडरूममध्येच पाण्याची बॉटल ठेवली जाते. पूर्वीच्या काळी लोक खोलीत पाण्याचं भाडं ठेवायचे. पण आता काळ बदलला आहे. पण बेडरूममध्ये घागर, भांड्यांऐवजी बाटली ठेवली पाहिजे का? असं केल्याने काय होतं? वास्तूशास्त्र काय सांगतं?

1 / 6
पाण्याच्या घोटाला सोन्यासारखा भाव

पाण्याच्या घोटाला सोन्यासारखा भाव

2 / 6
फेंगशुईनुसार, बेडरूममध्ये पाणी घेऊन झोपणे योग्य नाही. त्यामुळे तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. बेडरूममध्ये पाणी ठेवल्यास पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. वास्तुनुसार, बेडरूममध्ये फक्त पाणीच नाही तर पाण्याशी संबंधित चित्रे देखील ठेवू नयेत.

फेंगशुईनुसार, बेडरूममध्ये पाणी घेऊन झोपणे योग्य नाही. त्यामुळे तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. बेडरूममध्ये पाणी ठेवल्यास पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. वास्तुनुसार, बेडरूममध्ये फक्त पाणीच नाही तर पाण्याशी संबंधित चित्रे देखील ठेवू नयेत.

3 / 6
तुम्हाला अधिक पाण्याची गरज वाटत असेल तर पाणी योग्य दिशेला ठेवा. कारण पाणी चुकीच्या दिशेला ठेवल्याने तुमच्या खोलीत नकारात्मकता वाढते. अशावेळी तुम्हाला बेडरूममध्ये पाणी ठेवायचे असेल तर ते नेहमी ईशान्य दिशेला ठेवा. शक्य असल्यास ते काचेच्या स्टूलवर ठेवा.

तुम्हाला अधिक पाण्याची गरज वाटत असेल तर पाणी योग्य दिशेला ठेवा. कारण पाणी चुकीच्या दिशेला ठेवल्याने तुमच्या खोलीत नकारात्मकता वाढते. अशावेळी तुम्हाला बेडरूममध्ये पाणी ठेवायचे असेल तर ते नेहमी ईशान्य दिशेला ठेवा. शक्य असल्यास ते काचेच्या स्टूलवर ठेवा.

4 / 6
अनेक घरांमध्ये पिण्याचे पाणी बेडरूममध्ये कुठेतरी ठेवलेले असते. ते बेडसाईड टेबलवर ठेवणे सामान्य आहे. पण हे करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जर तुम्हाला पाणी साठवणे आवश्यक वाटत असेल तर ते बेडपासून काही अंतरावर ठेवा. तांब्याच्या भांड्यात किंवा बाटलीत पाणी ठेवणे चांगले.

अनेक घरांमध्ये पिण्याचे पाणी बेडरूममध्ये कुठेतरी ठेवलेले असते. ते बेडसाईड टेबलवर ठेवणे सामान्य आहे. पण हे करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जर तुम्हाला पाणी साठवणे आवश्यक वाटत असेल तर ते बेडपासून काही अंतरावर ठेवा. तांब्याच्या भांड्यात किंवा बाटलीत पाणी ठेवणे चांगले.

5 / 6
Water

Water

6 / 6
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.