वाशिमच्या ग्रामपंचायतींनी 107 कोटींचं वीज बिल थकवलं, महावितरणकडून कनेक्शन कट मोहिम, पाणी पुरवठा योजना संकटात
वाशिम जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा आणि पथदिव्यांच्या वीज बिलापोटी 107 कोटी रुपये थकीत आहेत. वारंवार मागणी करूनही ही देयके अदा करण्यात ग्रामपंचायती पुढाकार घेत नसल्याने महावितरणने वीज जोडण्या खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
या सवयींमुळे तुमचा मोबाईल होऊ शकतो खराब
साठीच्या उंबरठ्यावर माधूरी दीक्षित... पण अभिनेत्रीच्या ग्लॅमरपुढे तरुणीही फिक्या
'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?
सकाळी पोट नीट साफ होत नाही, तर हे उपाय आजमवा
थोडी मॉडर्न, पूर्ण मराठी..; अभिनेत्रीला पाहून नेटकरी म्हणाले 'पसंत आहे मुलगी'
तुमचा मोबाईल खराब करतात या सवयी,कोणत्या पाहूयात...
