AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे सरकार जेवढे दिवस थांबेल तेवढे दिवस वाट लावेल : चंद्रकांत पाटील

हे सरकार जेढवे दिवस थांबतील तेवढे दिवस वाट लावतील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil criticized on government) यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.

हे सरकार जेवढे दिवस थांबेल तेवढे दिवस वाट लावेल : चंद्रकांत पाटील
| Edited By: | Updated on: Dec 15, 2019 | 9:27 AM
Share

सोलापूर : हे सरकार जेढवे दिवस थांबतील तेवढे दिवस वाट लावतील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil criticized on government) यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे. ते सोलापूरमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. “भाजपात एकोपा नसल्याने जवळपास 50 जागा गेल्या. त्यामुळे 12 कोटींचे सरकार हातातून गेले”, असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant patil criticized on government) यांनी सांगितले.

“सरकारस्थापन करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 20 जागांची आवश्यकता आहे. 50 जागा अशा आहे जिथे मत विभाजन झाले. अहमदपूरमध्ये सिटिंग आमदार पडला. कारण बंडखोर उमेदवाराने 25 हजार मतं घेतली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

“शरद पवार पावसात भिजले, ईडीची त्यांना भीती दाखवली. त्यामुळे काही झाले असे नाही, तर आपण एकोप्याने वागलो नाही. त्यामुळे 50 जागा गेल्या 12 कोटींचे सरकार गेले. काळजी करु नका, कारण हे सगळे किती दिवस एकत्र थांबणार आहेत हे तुम्हाला माहित आहे. हा पण जेवढे दिवस थांबतील तेवढे दिवस वाट लावतील”, अशी टीकाही पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करुन सत्तास्थापन केली. त्यामुळे राज्यातील मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सध्या अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.