AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | सावधान ! आयुष्यातील 5 घटना देतात आर्थिक संकटाचे संकेत, आताच सावध व्हा

आचार्य चाणक्य यांची धोरणे कोणत्याही व्यक्तीला बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. जीवनात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने तुम्ही आनंदी आणि समृद्ध होऊ शकता. आचार्य चाणक्यांच्या मते आपल्या वगणीचा परिणाम आपल्या संपत्तीवर होत असतो.

| Updated on: Apr 11, 2022 | 4:14 PM
Share
आचार्य चाणक्य यांची धोरणे कोणत्याही व्यक्तीला बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. जीवनात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने तुम्ही आनंदी आणि समृद्ध होऊ शकता. आचार्य चाणक्यांच्या मते आपल्या वागणूकीचा परिणाम आपल्या संपत्तीवर होत असतो. चला तर जाणून घेऊयात असे संकेत ज्याद्वारे घरातील समृद्धी संपते आणि आर्थिक संकट सुरू होते.

आचार्य चाणक्य यांची धोरणे कोणत्याही व्यक्तीला बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. जीवनात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने तुम्ही आनंदी आणि समृद्ध होऊ शकता. आचार्य चाणक्यांच्या मते आपल्या वागणूकीचा परिणाम आपल्या संपत्तीवर होत असतो. चला तर जाणून घेऊयात असे संकेत ज्याद्वारे घरातील समृद्धी संपते आणि आर्थिक संकट सुरू होते.

1 / 6
ज्या घरांमध्ये पूजा केली जात नाही. देवी लक्ष्मी येत नाही. पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे घर प्रसन्न राहते. त्यामुळे पूजेपासून दूर राहणे आर्थिक संकटाचे कारण बनू शकते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी दररोज पूजा करा.

ज्या घरांमध्ये पूजा केली जात नाही. देवी लक्ष्मी येत नाही. पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे घर प्रसन्न राहते. त्यामुळे पूजेपासून दूर राहणे आर्थिक संकटाचे कारण बनू शकते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी दररोज पूजा करा.

2 / 6
 घरातील वाद -  घरातील वाद हे कोणत्याही कुटुंबासाठी शुभ नसतात. ज्या घरात मारामारी, भांडणे, कलह असतात त्या घरात गरिबी येते. मारामारी यामुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. कोणतेही काम करावेसे वाटत नाही. अशा स्थितीत व्यक्ती नीट विचार करू शकत नाही. घरातील कलहा माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतात त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहा.

घरातील वाद - घरातील वाद हे कोणत्याही कुटुंबासाठी शुभ नसतात. ज्या घरात मारामारी, भांडणे, कलह असतात त्या घरात गरिबी येते. मारामारी यामुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. कोणतेही काम करावेसे वाटत नाही. अशा स्थितीत व्यक्ती नीट विचार करू शकत नाही. घरातील कलहा माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतात त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहा.

3 / 6
घरातील तुळशीचे रोप सुकणे   हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते. लोक तुळशीची मनोभावे पूजा करतात. हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप सुकायला लागते, त्यांनी सावध राहावे. हे येऊ घातलेल्या आर्थिक संकटाचे लक्षण आहे. त्यामुळे ही वनस्पती कधीही सुकणार नाही यासाठी प्रयत्न करा. जर ते सुकले तर ते काढून टाकावे आणि नवीन रोप लावावे.

घरातील तुळशीचे रोप सुकणे हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते. लोक तुळशीची मनोभावे पूजा करतात. हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप सुकायला लागते, त्यांनी सावध राहावे. हे येऊ घातलेल्या आर्थिक संकटाचे लक्षण आहे. त्यामुळे ही वनस्पती कधीही सुकणार नाही यासाठी प्रयत्न करा. जर ते सुकले तर ते काढून टाकावे आणि नवीन रोप लावावे.

4 / 6
आचार्य चाणक्य सांगतात की ज्या घरांमध्ये वडीलधार्‍यांचा आदर केला जात नाही तिथे आर्थिक संकट लवकर येते. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने धनसंपत्ती होत राहते. ज्यामध्ये त्यांचा अपमान दारिद्र्य आणतो. त्यामुळे त्यांचा आदर करा.

आचार्य चाणक्य सांगतात की ज्या घरांमध्ये वडीलधार्‍यांचा आदर केला जात नाही तिथे आर्थिक संकट लवकर येते. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने धनसंपत्ती होत राहते. ज्यामध्ये त्यांचा अपमान दारिद्र्य आणतो. त्यामुळे त्यांचा आदर करा.

5 / 6
जर तुमच्या घरात वारंवार काच फुटत असेल तर समजून घ्या की हे काही येणाऱ्या आर्थिक अडचणीचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत, येणाऱ्या संकटासाठी कुटुंबाने सावध असले पाहिजे आणि आर्थिक व्यवस्था केली पाहिजे. काच वारंवार तुटणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. याशिवाय, तुटलेली काच ताबडतोब घराबाहेर फेकून द्या, अन्यथा नकारात्मकता वाढते.

जर तुमच्या घरात वारंवार काच फुटत असेल तर समजून घ्या की हे काही येणाऱ्या आर्थिक अडचणीचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत, येणाऱ्या संकटासाठी कुटुंबाने सावध असले पाहिजे आणि आर्थिक व्यवस्था केली पाहिजे. काच वारंवार तुटणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. याशिवाय, तुटलेली काच ताबडतोब घराबाहेर फेकून द्या, अन्यथा नकारात्मकता वाढते.

6 / 6
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.