AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते या 3 प्रकारच्या लोकांपासून लांबच राहा, नाहीतर नुकसान अटळ

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे.

| Updated on: Jan 11, 2022 | 8:17 AM
आचार्य चाणक्यांना त्यांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून जे काही ज्ञात आणि समजले आहे, आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये  आपण आपले आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे.

आचार्य चाणक्यांना त्यांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून जे काही ज्ञात आणि समजले आहे, आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपण आपले आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे.

1 / 5
चाणक्य नीतीनुसार, ज्या व्यक्तीमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखण्याची क्षमता नाही अशा व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने काही बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसे न केल्यास नुकसान होण्याची खात्री आहे. चला तर मग जाणून घेऊयात आपल्याला कोणत्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे असते.

चाणक्य नीतीनुसार, ज्या व्यक्तीमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखण्याची क्षमता नाही अशा व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने काही बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसे न केल्यास नुकसान होण्याची खात्री आहे. चला तर मग जाणून घेऊयात आपल्याला कोणत्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे असते.

2 / 5
स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा - चाणक्य नीतिनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा - चाणक्य नीतिनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

3 / 5
रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीकडे जास्त राग आहे आणि ज्याच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. असे लोक रागाच्या भरात काहीही करू शकतात जे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीकडे जास्त राग आहे आणि ज्याच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. असे लोक रागाच्या भरात काहीही करू शकतात जे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

4 / 5
 जास्त स्तुती करणाऱ्यांपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार, चेहऱ्यावर स्तुती करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. असे लोक नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. चाणक्य नीतीनुसार, जे लोक चेहऱ्यावर स्तुती करतात आणि पाठीमागे वाईट करतात,असे लोक तुमच्या विश्वासास पात्र नसतात.

जास्त स्तुती करणाऱ्यांपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार, चेहऱ्यावर स्तुती करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. असे लोक नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. चाणक्य नीतीनुसार, जे लोक चेहऱ्यावर स्तुती करतात आणि पाठीमागे वाईट करतात,असे लोक तुमच्या विश्वासास पात्र नसतात.

5 / 5
Follow us
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.