Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | सरळ सोप आयुष्य जगायचंय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी आत्मसात करा

आचार्य चाणक्य यांनी जीवनात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने मनुष्य आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करू शकतो. तो आपले आयुष्य साध्य सोप्या मार्गाने जगू शकतो. महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या काळात सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी आजच्या काळातही लागू होतात.

Chanakya Niti | सरळ सोप आयुष्य जगायचंय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी आत्मसात करा
chanakya-niti
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 9:53 AM

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या मते माणसाची इच्छा असेल तर तो आपल्या आचरणाने जीवनातील सर्व संकटे टाळू शकतो आणि त्याचे दुःख बऱ्याच अंशी कमी करू शकतो. आचार्य यांनी आपल्या चाणक्य नीती या पुस्तकात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या समजून घेतल्यास माणूस सर्व संकटांपासून स्वतःला वाचवू शकतो. अशा लोकांसोबत दुःख सहजासहजी फिरकत नाही.

1. आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, माणसाच्या आचरणाने त्याच्या कुटुंबाची कीर्ती बनते, माने जीवनात मान-सन्मान वाढतो आणि अन्नाने शरीराची शक्ती वाढते. या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

2. आचार्य चाणक्य म्हणतात की दान आणि तपश्चर्याने मिळणारे पुण्य तात्काळ मिळते, परंतु जर तुमचे दान एखाद्या योग्य व्यक्तीकडे गेले तर त्याचा इतरांनाही फायदा होतो. असा पुण्य दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतो. म्हणून नेहमी योग्यांना दान द्या.

3. आचार्य चाणक्यच्या मते जो वासनेच्या अधीन असतो, अहंकारी असतो आणि पैशाच्या मागे धावतो, तो माणूस स्वतःला आंधळा बनवतो. अशा लोकांना कोणत्याही कृतीत पाप दिसत नाही. या व्यक्तीना स्वत:पासून लांब ठेवा

4.आचार्य चाणक्यच्या मते एखादा लोभी माणूस भेटवस्तू देऊन सहजपणे संतुष्ट होऊ शकतो. कठोर माणूस हात जोडून समाधानी होऊ शकतो, मूर्खाला आदर देऊन समाधानी होऊ शकतो आणि विद्वान सत्य बोलून समाधानी होऊ शकतो.

5. आचार्यांचा असा विश्वास होता की हाताचे सौंदर्य दागिन्यांमुळे नाही तर दानाने होते. स्वच्छता चंदनाची पेस्ट लावल्याने होत नाही, तर पाण्यात आंघोळ केल्याने येते. माणूस अन्न खाऊन नाही तर सन्मान देऊन तृप्त होतो.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)

इतर बातम्या :

कोणतीच कामं वेळेत होत नाहीत? शनिवारी 5 कामे करुन बघा चुटकीसरशी होतील सर्व कामं

Dev Uthani Ekadashi 2021 | देवउठनी एकादशीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही खाऊ नये, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल

Spiritual Trees | हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जातात ही झाडं, जाणून घ्या कोणत्या झाडाचं काय महत्त्व?

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.