AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ‘या’ गोष्टी करण्यापासून एखाद्या व्यक्तीने कधीही लाजू नये, अन्यथा नुकसान होणार

चाणक्य यांनी जीवनासंबंधी ज्या गोष्टी त्यांच्या नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत त्यांचं आयुष्यात अनुसरण केलं जात नाही (Chanakya Niti Things You Should Not Feel Shame To Do Said By Acharya Chanakya).

Chanakya Niti | 'या' गोष्टी करण्यापासून एखाद्या व्यक्तीने कधीही लाजू नये, अन्यथा नुकसान होणार
Chanakya Niti
| Updated on: Apr 05, 2021 | 8:09 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या नीतींबाबत आपण आतापर्यंत अनेक गोष्टी जाणून (Chanakya Niti) घेतल्या आहेत. पण, अनेकजण त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. चाणक्य यांनी आपल्या नीतींच्या आधारेच एक मुलाला सम्राट बनवलं होतं, ज्यांना चंद्रगुप्त मौर्य या नावाने ओळखलं जातं. चाणक्य यांनी जीवनासंबंधी ज्या गोष्टी त्यांच्या नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत त्यांचं आयुष्यात अनुसरण केलं जात नाही (Chanakya Niti Things You Should Not Feel Shame To Do Said By Acharya Chanakya).

जेव्हाकी आचार्य चाणक्य यांच्या नीतींच्या आधारे अनेक राजा-महाराजांनी यशस्वीरित्या शासन चालवलं. त्यांनी आपल्या नीतींमध्ये हे सांगितलं की जर कुठली व्यक्ती काही करताना संकोच करत असेल किंवा लाजत असेल तर तो आयुष्यात कधीही सुखी राहू शकत नाही. त्यासोबतच तो आपल्या भविष्यालाही धोक्यात टाकतो.

लजल्याने तुमचं नुकसान होणार

धनधान्यप्रयोगेषु विद्यासङ्ग्रहणेषु च । आहारे व्यवहारे च त्यक्तलज्ज: सुखी भवेत।।

पैशाशी संबंधित बाबतीत लाजू नका

या श्लोकाद्वारे असे म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीला पैशासंबंधित कामं करण्यास कधीही लाजू नये. जर असे झाले तर यामुळे आपल्या पैशाचे नुकसान होऊ शकते. म्हणून हे कधीही करू नका.

ज्ञान घेण्यास लाज वाटून घेऊ नका

आचार्य चाणक्य म्हणाले की, ज्ञान घेण्यास कधीही लाजू नये. जर आपण ज्ञान घेतले तर आपण आपले भविष्य मजबूत करु शकतो. आपल्याला आपल्या शिक्षकांच्या काही गोष्टी किंवा प्रश्न समजत नसल्यास संकोच न करता त्याबाबत विचारावे, यासाठी उशिर करु नये.

खाण्या-पिण्यात कधाीही लाजू नये

खाण्या-पिण्यात कधाीही लाजू नये. जर तुम्हाला भूक लागली असेल आणि लाजेमुळे तुम्ही जेवत नसाल तर असं करु नका, कारण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

कामापासून कधीही लाजू नये

चाणक्य या श्लोकात सांगतात की, काम-धंधा करताना कधीही लाजू नये. तुम्ही जे देखील काम करत असात आणि त्यामध्ये तुम्हाला काही कळत नसेल, तुम्ही कुठे अडकला असाल तर तुम्ही इतरांना त्याविशयी विचारु शकता, त्यामध्ये संकोच करायला नको. जर तुम्ही असं करणार नाही तर याने तुमचं नुकसान होऊ शकतं.

Chanakya Niti Things You Should Not Feel Shame To Do Said By Acharya Chanakya

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | खरी आणि चांगली व्यक्ती कशी ओळखावी? आचार्य चाणक्य काय सांगतात?

Chanakya Niti | विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ 7 मंत्र नेहमी लक्षात ठेवा…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.