AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | आपल्याला जो नडला त्याला फोडला , याच आर्विभावात असतात या 5 राशींचे लोक

काही राशीच्या लोकांच्या स्वभावात खूप रागीट असतो. ते लोक स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. या लोकांशी पंगा न घेणे चांगले. जाणून घ्या कोणत्या आहेत ही त्या राशी.

| Updated on: Feb 16, 2022 | 3:10 PM
Share
वृश्चिक ही राशीही मंगळाचीच आहे. तसेच त्याचे प्रतीक विंचू आहे. त्यांच्या आत खूप राग आहे, पण ते सहजपणे व्यक्त करत नाहीत. पण जेव्हा कोणी त्यांना जास्त त्रास देतो, तेव्हा ते त्यांचा संयम गमावतात .

वृश्चिक ही राशीही मंगळाचीच आहे. तसेच त्याचे प्रतीक विंचू आहे. त्यांच्या आत खूप राग आहे, पण ते सहजपणे व्यक्त करत नाहीत. पण जेव्हा कोणी त्यांना जास्त त्रास देतो, तेव्हा ते त्यांचा संयम गमावतात .

1 / 5
मेष ही मंगळाच्या मालकीची राशी आहे. मंगळ हा ग्रह अत्यंत क्रोधी स्वभावाचा असतो. मंगळाच्या स्वभावाचाही या राशीच्या लोकांवर प्रभाव पडतो. जर कोणाशी वाद झाला तर मेष राशीचे लोक चिडतात आणि काहीही करू शकतात.

मेष ही मंगळाच्या मालकीची राशी आहे. मंगळ हा ग्रह अत्यंत क्रोधी स्वभावाचा असतो. मंगळाच्या स्वभावाचाही या राशीच्या लोकांवर प्रभाव पडतो. जर कोणाशी वाद झाला तर मेष राशीचे लोक चिडतात आणि काहीही करू शकतात.

2 / 5
मकर रास ही राशी शनीची आहे. शनिदेवाला कर्मफल देणारे म्हणतात. सहसा हे लोक आयुष्यातील कोणतेही काम विचारपूर्वक करतात. त्यांना कोणालाही दुखवायचे नाही. पण त्यांच्यासोबत कोणी फसवणूक केली तर ते ती गोष्ट कधीच विसरत नाहीत.

मकर रास ही राशी शनीची आहे. शनिदेवाला कर्मफल देणारे म्हणतात. सहसा हे लोक आयुष्यातील कोणतेही काम विचारपूर्वक करतात. त्यांना कोणालाही दुखवायचे नाही. पण त्यांच्यासोबत कोणी फसवणूक केली तर ते ती गोष्ट कधीच विसरत नाहीत.

3 / 5
 सिंह रास सूर्याचे राशी आहे. ग्रहांचा राजा असल्यामुळे सूर्याचा स्वभाव खूप गरम असतो. यामुळे सिंह राशीचे लोक तेजस्वी तर असतातच, पण ते खूप रागीटही असतात. सहसा ते सर्वांशी चांगले वागतात, पण ते एखाद्यावर चिडले तर त्यांचा राग आटोक्यात राहत नाही. हे लोक कोणालाच आपल्या पुढे चालू देत नाहीत.

सिंह रास सूर्याचे राशी आहे. ग्रहांचा राजा असल्यामुळे सूर्याचा स्वभाव खूप गरम असतो. यामुळे सिंह राशीचे लोक तेजस्वी तर असतातच, पण ते खूप रागीटही असतात. सहसा ते सर्वांशी चांगले वागतात, पण ते एखाद्यावर चिडले तर त्यांचा राग आटोक्यात राहत नाही. हे लोक कोणालाच आपल्या पुढे चालू देत नाहीत.

4 / 5
 कुंभ ही शनीची राशी आहे. या राशीचे लोक चुकीचे पाहूनच चिडतात. ते कोणाचेही वाईट करत नाहीत, सहनही करत नाहीत आणि वाईट घडतानाही पाहत नाहीत. चुकीचा प्रतिकार करणे त्यांच्या स्वभावात आहे. ते त्यांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी स्वतःच्या आत लपवून ठेवतात, म्हणून त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाचा हस्तक्षेप आवडत नाही.

कुंभ ही शनीची राशी आहे. या राशीचे लोक चुकीचे पाहूनच चिडतात. ते कोणाचेही वाईट करत नाहीत, सहनही करत नाहीत आणि वाईट घडतानाही पाहत नाहीत. चुकीचा प्रतिकार करणे त्यांच्या स्वभावात आहे. ते त्यांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी स्वतःच्या आत लपवून ठेवतात, म्हणून त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाचा हस्तक्षेप आवडत नाही.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.