AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

July Marriage muhurat: ‘ही’ आहेत जुलै महिन्यातील लग्नाचे शेवटचे मुहूर्त; त्यानंतर लागतोय चातुर्मास

हिंदू दिनदर्शिकेनुसार (Hindu calendar) 8 जुलैनंतर विवाह (July Marriage muhurat) मुहूर्त संपणार आहे. यानंतर शुभ कार्यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, कारण यानंतर चातुर्मास सुरु होणार आहे.  देवशयनी एकादशी (Devashyani Ekadashi 2022) 10 जुलै रोजी आहे. या तिथीला भगवान विष्णू चार महिने योगनिद्रात जातात. त्यामुळे या चार महिन्यांत कोणतेही शुभ कार्य करणे हिंदू धर्मात निषिद्ध […]

July Marriage muhurat: 'ही' आहेत जुलै महिन्यातील लग्नाचे शेवटचे मुहूर्त; त्यानंतर लागतोय चातुर्मास
| Updated on: Jul 01, 2022 | 10:32 AM
Share

हिंदू दिनदर्शिकेनुसार (Hindu calendar) 8 जुलैनंतर विवाह (July Marriage muhurat) मुहूर्त संपणार आहे. यानंतर शुभ कार्यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, कारण यानंतर चातुर्मास सुरु होणार आहे.  देवशयनी एकादशी (Devashyani Ekadashi 2022) 10 जुलै रोजी आहे. या तिथीला भगवान विष्णू चार महिने योगनिद्रात जातात. त्यामुळे या चार महिन्यांत कोणतेही शुभ कार्य करणे हिंदू धर्मात निषिद्ध आहे. यानंतर देवूठाणी एकादशीला शुभ मुहूर्त सुरू होतो. तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करायचे असल्यास ते 9 जुलैपूर्वी करू शकता. या चार महिन्यांत कोणते शुभ कार्य केले जात नाही आणि कोणत्या दिवसापासून शुभ काम सुरू होईल हे जाणून घेऊया.

लग्नाचा मुहूर्त

जुलै- 3, 5, 6, 8 नोव्हेंबर- 21, 24, 25, 27 डिसेंबर- 2, 7, 8, 9, 14

ही शुभ कार्ये चातुर्मासात केली जात नाहीत

10 जुलै 2022 पासून देवशयनी एकादशीला भगवान विष्णू झोपी जातील. 4 नोव्हेंबर 2022 रोजी देवूठाणी एकादशीला देव क्षीर झोपेतून जागे होतील. चातुर्मास सुरू झाल्यानंतर विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, मुंडन, जनेऊ संस्कार आणि इतर शुभ कार्ये होत नाहीत. सूर्यदेवाला प्रत्यक्ष देवता मानले जाते. जेव्हा दक्षिणायन असते तेव्हा सूर्यदेव दक्षिणेकडे झुकत असतो. यामुळेच या काळात मांगलिक कार्यास मनाई आहे.

हे काम चार महिन्यांत व्हायला हवे

मान्यतेनुसार दक्षिणायन काळ ही देवतांची रात्र मानली जाते. दक्षिणायन हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि उत्तरायण हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. दक्षिणायनमध्ये सूर्य देव कर्क ते मकर राशीपर्यंत सहा राशींमधून जातो. या दरम्यान पितरांची पूजा आणि स्नानाचे खूप महत्त्व आहे. दक्षिणायन काळात उपवास करणे, उपासना करणे आणि तांत्रिक साधने करणे हे फलदायी मानले जाते. असे म्हटले जाते की, जेव्हा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे जातो तेव्हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा काळ वाईट असतो. म्हणूनच चातुर्मासात भोजनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले जाते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.