AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganga Sagar Mela 2022 | जाणून घ्या गंगा सागर यात्रेचे पावित्र, पूजेचे धार्मिक महत्त्व

गंगा भारतातील पवित्र नदी मानली जाते. तीला मातेचे स्थान दिले आहे. याच पार्श्वभूमीवर गंगा सागर यात्रेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही नदीमध्ये किंवा समुद्रात स्नान करण्याचे खूप महत्त्व मानले जाते. परंतु या दिवशी गंगासागरात स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते.

| Updated on: Jan 09, 2022 | 10:39 PM
 हिंदू परंपरेत गंगासागर यात्रेला खूप महत्त्व आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान आणि दान करण्याचे महत्त्व मानले जाते. यामुळेच पश्चिम बंगालच्या या सर्वात मोठ्या जत्रेला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पोहोचतात. या गंगा सागर मेळ्याचे धार्मिक-आध्यात्मिक महत्त्व आहे.

हिंदू परंपरेत गंगासागर यात्रेला खूप महत्त्व आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान आणि दान करण्याचे महत्त्व मानले जाते. यामुळेच पश्चिम बंगालच्या या सर्वात मोठ्या जत्रेला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पोहोचतात. या गंगा सागर मेळ्याचे धार्मिक-आध्यात्मिक महत्त्व आहे.

1 / 8
या ठिकाणी स्नान करण्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागर येथे स्थान करणे महत्त्वाचे मानले जाते. असे केल्यास अनेक तपांचे पुण्य आपल्याला मिळते.

या ठिकाणी स्नान करण्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागर येथे स्थान करणे महत्त्वाचे मानले जाते. असे केल्यास अनेक तपांचे पुण्य आपल्याला मिळते.

2 / 8
पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ हुगळी नदीच्या काठावर गंगा सागर मेळा 2022 भरतो, या ठिकाणी गंगा बंगालच्या उपसागराला मिळते. सोप्या शब्दात सांगायचे तर गंगा आणि महासागर जिथे मिळतात त्या ठिकाणाला गंगासागर म्हणतात.

पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ हुगळी नदीच्या काठावर गंगा सागर मेळा 2022 भरतो, या ठिकाणी गंगा बंगालच्या उपसागराला मिळते. सोप्या शब्दात सांगायचे तर गंगा आणि महासागर जिथे मिळतात त्या ठिकाणाला गंगासागर म्हणतात.

3 / 8
पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ हुगळी नदीच्या काठावर गंगा सागर मेळा 2022 भरतो, या ठिकाणी गंगा बंगालच्या उपसागराला मिळते. सोप्या शब्दात सांगायचे तर गंगा आणि महासागर जिथे मिळतात त्या ठिकाणाला गंगासागर म्हणतात.

पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ हुगळी नदीच्या काठावर गंगा सागर मेळा 2022 भरतो, या ठिकाणी गंगा बंगालच्या उपसागराला मिळते. सोप्या शब्दात सांगायचे तर गंगा आणि महासागर जिथे मिळतात त्या ठिकाणाला गंगासागर म्हणतात.

4 / 8
मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान करण्याच्या पुण्यमागे एक आख्यायिका आहे, त्यानुसार  मकर संक्रांतीचा दिवशी  गंगा शिवाच्या केसांतून बाहेर पडून पृथ्वीवर वाहते आणि ऋषी कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली. या दिवशी देवी गंगा कपिल मुनींच्या शापामुळे मृत्युमुखी पडलेल्या राजा सागरच्या 60 हजार पुत्रांना मोक्ष देऊन सागर प्राप्त झाल्याचे मानले जाते.

मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान करण्याच्या पुण्यमागे एक आख्यायिका आहे, त्यानुसार मकर संक्रांतीचा दिवशी गंगा शिवाच्या केसांतून बाहेर पडून पृथ्वीवर वाहते आणि ऋषी कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली. या दिवशी देवी गंगा कपिल मुनींच्या शापामुळे मृत्युमुखी पडलेल्या राजा सागरच्या 60 हजार पुत्रांना मोक्ष देऊन सागर प्राप्त झाल्याचे मानले जाते.

5 / 8
 गंगासागरमध्ये कपिल मुनींचे एक प्रसिद्ध मंदिर देखील आहे, जे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे.    असे मानले जाते की हे कपिल मुनींच्या प्राचीन आश्रमाच्या ठिकाणी बांधले गेले आहे. कपिल मुनींच्या वेळी राजा सागराने अश्वमेध यज्ञ करून यज्ञातील घोडे मोकळे सोडले, असे मानले जाते. ज्या राज्यातून हे घोडे जातात त्या राज्याच्या राजाला किंवा व्यक्तीला राजाचे अधिपत्य मान्य करावे लागते.

गंगासागरमध्ये कपिल मुनींचे एक प्रसिद्ध मंदिर देखील आहे, जे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे. असे मानले जाते की हे कपिल मुनींच्या प्राचीन आश्रमाच्या ठिकाणी बांधले गेले आहे. कपिल मुनींच्या वेळी राजा सागराने अश्वमेध यज्ञ करून यज्ञातील घोडे मोकळे सोडले, असे मानले जाते. ज्या राज्यातून हे घोडे जातात त्या राज्याच्या राजाला किंवा व्यक्तीला राजाचे अधिपत्य मान्य करावे लागते.

6 / 8
 त्या घोड्याच्या रक्षणासाठी सागर राजाने आपल्या 60 हजार पुत्रांनाही पाठवले होते. एके दिवशी घोडा अचानक गायब झाला आणि नंतर कपिल मुनींच्या आश्रमात जाऊन सापडला. राजाचे पुत्र कुठे गेले आणि कपिलमुनींना शिवीगाळ करू लागले. त्यामुळे क्रोधित होऊन कपिलमुनींनी त्या सर्व 60 हजार पुत्रांना आपल्या डोळ्यांच्या तेजाने भस्म केले.

त्या घोड्याच्या रक्षणासाठी सागर राजाने आपल्या 60 हजार पुत्रांनाही पाठवले होते. एके दिवशी घोडा अचानक गायब झाला आणि नंतर कपिल मुनींच्या आश्रमात जाऊन सापडला. राजाचे पुत्र कुठे गेले आणि कपिलमुनींना शिवीगाळ करू लागले. त्यामुळे क्रोधित होऊन कपिलमुनींनी त्या सर्व 60 हजार पुत्रांना आपल्या डोळ्यांच्या तेजाने भस्म केले.

7 / 8
असे मानले जाते की जेव्हा कपिल मुनींच्या शापामुळे त्यांना वर्षानुवर्षे मोक्ष मिळाला नाही तेव्हा राजा सागराचा नातू भगीरथने कपिल मुनींच्या आश्रमात जाऊन क्षमा मागितली आणि आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी उपाय विचारला. तेव्हा कपिल मुनींनी त्यांना गंगेचे पाणी सोडण्याचा मार्ग सांगितला.

असे मानले जाते की जेव्हा कपिल मुनींच्या शापामुळे त्यांना वर्षानुवर्षे मोक्ष मिळाला नाही तेव्हा राजा सागराचा नातू भगीरथने कपिल मुनींच्या आश्रमात जाऊन क्षमा मागितली आणि आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी उपाय विचारला. तेव्हा कपिल मुनींनी त्यांना गंगेचे पाणी सोडण्याचा मार्ग सांगितला.

8 / 8
Follow us
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.