AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | लग्नासाठी मुली बघताय ? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा

आजच्या काळात सहनशीलता लोकांकडे उरलेली नाही. आधुनिक जीवनात राग, चिडचिड, खर्च, तणाव आणि खोटे बोलण्याची प्रवृत्ती लोकांच्या स्वभावात वाढीस लागली आहे. असे ही निर्दशनास आले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सुखी, आनंदी जीवन जगण्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत.

| Updated on: Apr 25, 2022 | 7:53 AM
Share
विवाह हा एक असा निर्णय आहे जो आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर तुम्हाला एक चांगला जोडीदार मिळाला तर तुमच्यासाठी जीवनातील सर्व आव्हानांवर मात करणे सोपे होते. पण, जर जोडीदार योग्य नसेल तर संपूर्ण आयुष्य एक आव्हान बनते. म्हणून, कोणत्याही व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, त्याची कसून तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ग्रंथात अशा  गुणांचा उल्लेख केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

विवाह हा एक असा निर्णय आहे जो आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर तुम्हाला एक चांगला जोडीदार मिळाला तर तुमच्यासाठी जीवनातील सर्व आव्हानांवर मात करणे सोपे होते. पण, जर जोडीदार योग्य नसेल तर संपूर्ण आयुष्य एक आव्हान बनते. म्हणून, कोणत्याही व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, त्याची कसून तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ग्रंथात अशा गुणांचा उल्लेख केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती धार्मिक विचारांची आहे, ती आपले भाग्य देखील बनवते आणि जोडीदाराचे भाग्य देखील बनवते. त्याचे विचार शुद्ध आहेत. अशी व्यक्ती कोणाचेही नुकसान करु इच्छित नाही आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येला सकारात्मक मार्गाने सामोरे जाते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती धार्मिक विचारांची आहे, ती आपले भाग्य देखील बनवते आणि जोडीदाराचे भाग्य देखील बनवते. त्याचे विचार शुद्ध आहेत. अशी व्यक्ती कोणाचेही नुकसान करु इच्छित नाही आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येला सकारात्मक मार्गाने सामोरे जाते.

2 / 5
अपयशाची भीती मनातून काढून टाका - आचार्य चाणक्य यांच्या मते कोणतंही काम सुरू केल्यानंतर अपयशी होण्याला घाबरलं नाही पाहिजे. अपयश तुम्हाला तुमच्या चुकांचा आभास करते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश हे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराताय याची प्रक्रिया आहे. त्यामुळे अपयशातून तुमच्या चुकां सुधारा आणि पुन्हा प्रयत्न करा.

अपयशाची भीती मनातून काढून टाका - आचार्य चाणक्य यांच्या मते कोणतंही काम सुरू केल्यानंतर अपयशी होण्याला घाबरलं नाही पाहिजे. अपयश तुम्हाला तुमच्या चुकांचा आभास करते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश हे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराताय याची प्रक्रिया आहे. त्यामुळे अपयशातून तुमच्या चुकां सुधारा आणि पुन्हा प्रयत्न करा.

3 / 5
 पैसे, धनसंपत्ती कमाविण्यासाठी कधीच अधर्माचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाने तुम्हाला झटपच पैसे मिळतील ही पण ते टिकणार नाहीत. एक ना एक दिवस तुम्ही अशा संकंटात याल. जे सर्व पैसे संपवून टाकेल. त्यामुळे मेहनतीने पैसे कमवा.

पैसे, धनसंपत्ती कमाविण्यासाठी कधीच अधर्माचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाने तुम्हाला झटपच पैसे मिळतील ही पण ते टिकणार नाहीत. एक ना एक दिवस तुम्ही अशा संकंटात याल. जे सर्व पैसे संपवून टाकेल. त्यामुळे मेहनतीने पैसे कमवा.

4 / 5
आळस कमी करा - आळस हा मनुष्याचा शत्रु आहे. आळस यश मिळविण्याच्या मार्गातील सर्वात मोठी बाधा आहे. त्यामुळे आळसाचा पूर्णपणे त्याग करा. जर ध्येत गाठायचं आहे तर स्वत:साठी काही नियम तयार करा. त्यानियमाचं न चुकता पालन करा. आळशी व्यक्ती फक्त वेळ ठकलायचं काम करत असतात. आशाने ते कधीच आपलं ध्येय कधीच गाठू शकत नाही. आळसामुळे ते ध्येय गाठायचा प्रयत्न ही करत नाहीत. प्रयत्न नाही केले तर ध्येय कसं गाठणार हेच त्यांच्या लक्षात येत नाही.

आळस कमी करा - आळस हा मनुष्याचा शत्रु आहे. आळस यश मिळविण्याच्या मार्गातील सर्वात मोठी बाधा आहे. त्यामुळे आळसाचा पूर्णपणे त्याग करा. जर ध्येत गाठायचं आहे तर स्वत:साठी काही नियम तयार करा. त्यानियमाचं न चुकता पालन करा. आळशी व्यक्ती फक्त वेळ ठकलायचं काम करत असतात. आशाने ते कधीच आपलं ध्येय कधीच गाठू शकत नाही. आळसामुळे ते ध्येय गाठायचा प्रयत्न ही करत नाहीत. प्रयत्न नाही केले तर ध्येय कसं गाठणार हेच त्यांच्या लक्षात येत नाही.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.