AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2022 : सुर्य ग्रहणानंतर करा हे उपाय, तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडेल

सुर्यग्रहण संपल्यानंतर प्रत्येकाने अंधोळ करायला पाहिजे. त्यानंतर माता महालक्ष्मीला लाल रंगाचं पुष्प अर्पण करा. पार्थना करा की मला माझ्या कुटुंबियांना अर्थ प्रात्पी झाली पाहिजे.त्याचवेळी ही सुध्दा प्रार्थना करा की आमच्यावरती कायम लक्ष राहू दे.

Surya Grahan 2022 : सुर्य ग्रहणानंतर करा हे उपाय, तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडेल
सूर्यग्रहण काळात काय करु नये?Image Credit source: tv9
| Updated on: Apr 29, 2022 | 8:47 AM
Share

मुंबई – सुर्य ग्रहणाला (Surya Grahan)आपल्याकडे खास महत्त्व आहे. त्या दिवशी आपल्या देशात अधिक पूजा केली जाते. यावर्षी सुर्यग्रहण अगदी जवळ आलं आहे. 30 एप्रिलला सुर्यग्रहण असेल. हे सु्र्यग्रहण 30 एप्रिलच्या (April) मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल, साधारण पहाटेच्या चार वाजून सात मिनिटांपर्यंत सुर्यग्रहण राहिल. हे अत्यंत कमी प्रमाणातलं सुर्यग्रहण आहे. असं मानलं जात की सुर्यग्रहणाच्या दिवशी केलेले उपायांचा अधिक फायदा देखील होतो. तुम्ही सुर्यग्रहणानंतर आर्थिक प्राप्तीसाठी उपाय केले तर त्याचा फायदा होतो. त्यादिवशी खास उपाय केल्याने घरात पैशांची (money) कधीचं कमतरता जाणवत नाही.

अंधोळ ध्यान आणि पूजा

सुर्यग्रहण संपल्यानंतर प्रत्येकाने अंधोळ करायला पाहिजे. त्यानंतर माता महालक्ष्मीला लाल रंगाचं पुष्प अर्पण करा. पार्थना करा की मला माझ्या कुटुंबियांना अर्थ प्रात्पी झाली पाहिजे.त्याचवेळी ही सुध्दा प्रार्थना करा की आमच्यावरती कायम लक्ष राहू दे.

संकट दूर होण्यासाठी हे करा

ग्रहणानंतर कमळाच्या फुलाला कुंकु लावा. त्यानंतर त्या कमळाच्या फुलाला पाण्यात टाका. त्याचवेळी परमेश्वराला प्रार्थना करा की, संपुर्ण कुटुंबियांचं दुख दूर झालं पाहिजे. आमच्या घरात सुख नांदलं पाहिजे. कधी आमच्या घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ नये, त्यासाठी आमच्यावर कृपा राहू दे.

करा हे उपाय

या दिवशी आपण एका भांड्यात पीठ घ्या. एका भांड्यात तांदूळ घ्या. एका भांड्यात उडिदाची डाळ घ्या आणि काही पैसे हातात घेऊन त्यांची ध्यानधारणा करा. ईश्वराकडे मागणी करा की, आमच्या कुटुंबामध्ये कधीही दुख येऊ नये.

तुळसीचं पुजन करा

तुमच्या कुटुंबियांसोबत भगवान श्रीहरी आणि माता तुळशीच्या नावाचा जप करा. तुळशीच्या नावाचा मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने महालक्ष्मीची कायम कृपा राहते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.