AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: हर्षल ठरतोय यंदाच्या हंगामातील सर्वात घातक गोलंदाज, आता सर्वोत्कृष्ट रेकॉर्डवर नजर

बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स या संघातील सामन्यात आरसीबीने 7 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी देखील संघाचा यंदाच्या हंगमातील स्टार गोलंदाज हर्षल पटेल पुन्हा चमकला.

| Updated on: Oct 07, 2021 | 7:33 PM
आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक ज्या गोलंदाजाची चर्चा आहे तो म्हणजे आरसीबी संघाचा हर्षल पटेल (Harshal Patel). स्पर्धेच्या सुरुवातीपासून पर्पल कॅपवर एकहाती सत्ता हर्षलचीच असून तो कोणत्याच दुसऱ्या खेळाडूला ही कॅप पटकावण्याची संधी देत नाहीये. गुणतालिकेत आऱसीबी तिसऱ्या स्थानावर असून यामध्ये हर्षलचा मोठा सहभाग आहे.

आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक ज्या गोलंदाजाची चर्चा आहे तो म्हणजे आरसीबी संघाचा हर्षल पटेल (Harshal Patel). स्पर्धेच्या सुरुवातीपासून पर्पल कॅपवर एकहाती सत्ता हर्षलचीच असून तो कोणत्याच दुसऱ्या खेळाडूला ही कॅप पटकावण्याची संधी देत नाहीये. गुणतालिकेत आऱसीबी तिसऱ्या स्थानावर असून यामध्ये हर्षलचा मोठा सहभाग आहे.

1 / 5
हर्षल पटेलने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत 11 सामन्यात 26 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या त्याला तोड देणारा कोणताच गोलंदाज नाही. दुसऱ्या स्थानावर असणारा दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खानही केवळ 18 विकेट्सच मिळवू शकला आहे. त्यातच हर्षलने 29 सप्टेंबर रोजीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध हॅट्रिक घेत इतिहास रचला, एका पर्वात इतक्या विकेट्स घेणारा तो पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे.

हर्षल पटेलने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत 11 सामन्यात 26 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या त्याला तोड देणारा कोणताच गोलंदाज नाही. दुसऱ्या स्थानावर असणारा दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खानही केवळ 18 विकेट्सच मिळवू शकला आहे. त्यातच हर्षलने 29 सप्टेंबर रोजीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध हॅट्रिक घेत इतिहास रचला, एका पर्वात इतक्या विकेट्स घेणारा तो पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे.

2 / 5
हर्षल पटेल आरसीबी संघासाठी एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने  युझवेंद्र चहलला मागे टाकलं आहे. चहलने 2014  मध्ये 23 विकेट्स घेतल्या होत्या. आता हर्षलने स्पर्धा संपण्याआधीच 26 विकेट्स मिळवल्या आहेत.

हर्षल पटेल आरसीबी संघासाठी एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने युझवेंद्र चहलला मागे टाकलं आहे. चहलने 2014 मध्ये 23 विकेट्स घेतल्या होत्या. आता हर्षलने स्पर्धा संपण्याआधीच 26 विकेट्स मिळवल्या आहेत.

3 / 5
आरसीबीचं प्लेऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे हर्षलला आणखी सामने खेळायला मिळतील. ज्यामध्ये तो भारताचा अव्वल क्रमाकांचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक रेकॉर्ड तोडू शकतो,

आरसीबीचं प्लेऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे हर्षलला आणखी सामने खेळायला मिळतील. ज्यामध्ये तो भारताचा अव्वल क्रमाकांचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक रेकॉर्ड तोडू शकतो,

4 / 5
जसप्रीत बुमराहने मागील पर्वात 15 सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या होत्या. एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बुमराह असून हर्षल या रेकॉर्डपासून केवळ एक विकेट दूर आहे. त्याने आतापर्यंत 26 विकेट्स घेतल्या असून आणखी दोन विकेट घेताच तो आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनेल.

जसप्रीत बुमराहने मागील पर्वात 15 सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या होत्या. एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बुमराह असून हर्षल या रेकॉर्डपासून केवळ एक विकेट दूर आहे. त्याने आतापर्यंत 26 विकेट्स घेतल्या असून आणखी दोन विकेट घेताच तो आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनेल.

5 / 5
Follow us
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.