AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, टी-20 सामन्यात भारताचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे.

| Updated on: Feb 16, 2022 | 1:32 PM
Share
भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे. केवळ या सामन्यातच नाही तर संपूर्ण मालिकेत टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. भारत आजच्या सामन्यात वरचढ ठरू शकतो याची एकूण 5 कारणे आहेत, ज्यामुळे टी-20 मालिकेतील भारताचा विजयही निश्चित आहे असं वाटतंय. (Photo: BCCI)

भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे. केवळ या सामन्यातच नाही तर संपूर्ण मालिकेत टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. भारत आजच्या सामन्यात वरचढ ठरू शकतो याची एकूण 5 कारणे आहेत, ज्यामुळे टी-20 मालिकेतील भारताचा विजयही निश्चित आहे असं वाटतंय. (Photo: BCCI)

1 / 6
पहिले कारण म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 17 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 भारताने जिंकले आहेत, 6 वेस्ट इंडिजने जिंकले आहेत तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. (Photo: BCCI)

पहिले कारण म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 17 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 भारताने जिंकले आहेत, 6 वेस्ट इंडिजने जिंकले आहेत तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. (Photo: BCCI)

2 / 6
दुसरे मोठे कारण म्हणजे ईडन गार्डन्सवरील कामगिरी. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडनवर फक्त 1 टी-20 सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती. (Photo: BCCI)

दुसरे मोठे कारण म्हणजे ईडन गार्डन्सवरील कामगिरी. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडनवर फक्त 1 टी-20 सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती. (Photo: BCCI)

3 / 6
रँकिंगचा विचार केला तर भारताचंच पारडं जड आहे, कारण भारत T20 रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिजचा क्रमांक 7 वा आहे. (Photo: BCCI)

रँकिंगचा विचार केला तर भारताचंच पारडं जड आहे, कारण भारत T20 रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिजचा क्रमांक 7 वा आहे. (Photo: BCCI)

4 / 6
भारत जुलै 2017 ते डिसेंबर 2019 दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 10 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यापैकी भारताने 8 जिंकले आहेत. (Photo: BCCI)

भारत जुलै 2017 ते डिसेंबर 2019 दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 10 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यापैकी भारताने 8 जिंकले आहेत. (Photo: BCCI)

5 / 6
वेस्ट इंडिजला कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या भीती वाटायला हवी. रोहितने 22 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये भारताने 18 जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. कर्णधार रोहितची विजयाची टक्केवारी 81.81 आहे, जी कमीत कमी 5 T20 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये कर्णधार असलेल्या भारतीय कर्णधारांमध्ये सर्वाधिक आहे. (Photo: BCCI)

वेस्ट इंडिजला कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या भीती वाटायला हवी. रोहितने 22 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये भारताने 18 जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. कर्णधार रोहितची विजयाची टक्केवारी 81.81 आहे, जी कमीत कमी 5 T20 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये कर्णधार असलेल्या भारतीय कर्णधारांमध्ये सर्वाधिक आहे. (Photo: BCCI)

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.