AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 वर्ल्ड कपसाठी 13 क्रिकेटपटू ठरले, फक्त 2 जागांसाठी 5 खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा

पुढच्या 15 दिवसात T 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World cup) संघ निवडला जाणार आहे. BCCI च्या निवड समितीला कुठल्या 15 खेळाडूंची निवड केली, ते आयसीसीला कळवावं लागणार आहे.

T 20 वर्ल्ड कपसाठी 13 क्रिकेटपटू ठरले, फक्त 2 जागांसाठी 5 खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा
टीम इंडिया (फाईल फोटो)Image Credit source: Google
| Updated on: Aug 31, 2022 | 8:46 AM
Share

मुंबई: पुढच्या 15 दिवसात T 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World cup) संघ निवडला जाणार आहे. BCCI च्या निवड समितीला कुठल्या 15 खेळाडूंची निवड केली, ते आयसीसीला कळवावं लागणार आहे. आशिया कप स्पर्धा संपल्यानंतर टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ निवड होईल. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कॅप्टन रोहित शर्मा सोबत मुंबईत बैठक होईल. त्यातून संघ निवडला जाईल. टीम इंडियासाठी एक चांगली बाब म्हणजे, टी 20 वर्ल्ड कपसाठी 13 खेळाडू जवळपास निश्चित आहेत. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलची दुखापत ही टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बाब आहे. भारताच्या टी 20 वर्ल्ड कप संघात 2 जागांसाठी 5 खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा आहे.

भारताकडे पर्याय आहेत, पण….

दोघे पूर्णपणे फिट आहेत किंवा नाही, हे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतरच समजेल. भारताकडे पर्याय आहेत, पण त्यांच्याकडे तितका अनुभव नाही. बुमराह आणि हर्षल पटेल दोघे अनफिट ठरले, तर मोहम्मद शमीला संघात स्थान मिळू शकते. मोहम्मद शमीचं वय लक्षात घेऊन त्याचा टी 20 टीमसाठी विचार होत नाही. पण त्याचा अनुभव लक्षात घेता, बुमराह नसल्यास त्याला प्राधान्य मिळू शकतं. मोहम्मद शमी कसोटी आणि वनडे मध्ये भारताचा प्रमुख गोलंदाज आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला?

टी 20 वर्ल्ड कपला अजून अडीच महिने बाकी आहेत. त्याआधी आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका होणार आहेत. “80 ते 90 टक्के संघ ठरला आहे. तीन ते चार बदल होऊ शकतात. परिस्थितीवर सगळं अवलंबून आहे” असं रोहित शर्माने आधीच स्पष्ट केलय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.