Captain Resign : भारत-श्रीलंका सीरीजची घोषणा, कॅप्टनने घेतला राजीनाम्याचा निर्णय, टीमला मोठा धक्का

Indis vs Srilanka : टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील सीरीजची घोषणा झाली आहे. येत्या 26 जुलैपासून टी-20 मालिका सुरू होत आहे. मात्र त्याआधीच कॅप्टनने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Captain Resign : भारत-श्रीलंका सीरीजची घोषणा, कॅप्टनने घेतला राजीनाम्याचा निर्णय, टीमला मोठा धक्का
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 7:38 PM

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना न गमवता वर्ल्ड कपवर नाव कोरलं. भारताने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाला रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्त्वात वर्ल्ड कप जिंकून दिला. टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविड याचा आता कार्यकाल संपला आहे. तर माजी खेळाडू गौतम गंभीर याची बीसीसीआयने मुख्य हेडकोचपदी नियुक्ती केली आहे. टीम इंडिया कोच म्हणून गंभीरच्या नेतृत्त्वात श्रीलंका दौरा करणार आहे. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. टीमच्या कॅप्टटनने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. यामधील पहिला टी-20सामना 26जुलैपासून टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे.  त्याआधी श्रीलंका संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगा याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली आहे.

  • पहिला T20I – 26 जुलै 2024
  • दुसरी T20I – 27 जुलै 2024
  • तिसरा T20I – 29 जुलै 2024
  • पहिला एकदिवसीय सामना – 1 ऑगस्ट, 2024
  • दुसरा एकदिवसीय सामना – 4 ऑगस्ट, 2024
  • तिसरा एकदिवसीय सामना – 7 ऑगस्ट 2024

2024 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका संघाची खराब कामगिरी राहिली होती. 2014 साली विजेतेपद जिंकणारा श्रीलंका संघ पहिल्याच फेरीमधून बाहेर पडला होता. त्यानंतर श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कोच ख्रिस सिल्व्हरवुड आणि सल्लागार प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आपला राजीनामा दिला होता. आती टीम इंडियाविरूद्धच्या टी-20 मालिकेला काही दिवस बाकी असताना हसरंगाने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.