AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: इंग्लंडचा माजी कर्णधार सेमीफायनलपूर्वीचं भारतीय फलंदाजांना ‘डरपोक’ म्हणतोय…

विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) सेमीफायनची पहिली मॅच आज होणार आहे.

T20 World Cup: इंग्लंडचा माजी कर्णधार सेमीफायनलपूर्वीचं भारतीय फलंदाजांना ‘डरपोक’ म्हणतोय...
Team India Image Credit source: BCCI
| Updated on: Nov 09, 2022 | 8:50 AM
Share

मेलबर्न : विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) सेमीफायनची पहिली मॅच आज होणार आहे. पाकिस्तान (Pakistan)विरुद्ध न्यूझिलंड (NZ) यांच्यात आज सिडनीच्या मैदानात महामुकाबला पहायला मिळणार आहे. तसेच उद्या टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध एडलेडच्या मैदानात मॅच होणार आहे. टीम इंडियाने खेळाडूंनी आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचे केएल राहूल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दीक पांड्या हे फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

इंग्लंडचा माजी खेळाडू हुसेन याने ‘द डेली मेल’साठी एक कॉलम लिहिला आहे. त्यामध्ये रवी शास्त्री यांनी काहीतरी बदल करायला पाहिजे असं लिहिलं आहे. सध्या टीम इंडियामध्ये अनेक खेळाडू असे आहेत, की त्यांनी चुकीच्या पद्धतीने क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना हुसैन डरपोक म्हणाला आहे.

विशेष म्हणजे विराट कोहली, सुर्यकुमार यादव या दोन चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंची तारिफ केली आहे. तसेच दिनेश कार्तिकच्या जागेवर ऋषभ पंतला संधी द्यावी असंही हुसैन यांनी त्या लेखात म्हटलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.