बदलापूर न्यूज

बदलापूर न्यूज

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हा अत्याचार केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर शहर बंद ठेवण्यात आलं होतं. तसेच नागरिकांनी रेल्वेरोको करत आपला संतापही व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला कठोर शिक्षा देणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read More
बदलापूर अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेच्या अडचणी वाढल्या, पोलीस कोठडीत…

बदलापूर अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेच्या अडचणी वाढल्या, पोलीस कोठडीत…

Badlapur School Case Update : बदलापूरमधील चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. या प्रकरणात काय घडतंय? वाचा सविस्तर...

आंदोलकांवर कारवाई पण संस्थाचालक मोकाट!; बदलापूर अत्याचार प्रकरणात काय घडतंय?

आंदोलकांवर कारवाई पण संस्थाचालक मोकाट!; बदलापूर अत्याचार प्रकरणात काय घडतंय?

Badlapur School Case Update : बदलापूरमधील बाल अत्याचाराच्या प्रकरणात अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील शाळेतच्या संस्था चालकांबाबत कुचराई झाल्याचं दिसतंय. सहा दिवसांनंतरही अटक झालेली नाही. या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर...

असे चित्रपट मुलींसाठीच का? मुलांसाठी का नाही?; हायकोर्टाचा थेट सवाल

असे चित्रपट मुलींसाठीच का? मुलांसाठी का नाही?; हायकोर्टाचा थेट सवाल

मुलींवर निर्बंध लादण्याऐवजी मुलांना शिकवण द्या, मुलांनाही महिलांचा, मुलींचा आदर करायला शिकवा. मुलांना सातच्या आत घरात यायला का सांगत नाही ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला. घरात मुलांना समानता शिकवली नाही तर कितीही कायदे असले तरी ते मदतीला येणार नाहीत.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील FIR गायब? आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न अन्…; वकील असीम सरोदेंचे गंभीर आरोप

बदलापूर अत्याचार प्रकरणातील FIR गायब? आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न अन्…; वकील असीम सरोदेंचे गंभीर आरोप

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि दोषारोपनाच्या प्रक्रियेत न्याय मिळावा, या उद्देशाने वकील असीम सरोदे बदलापुरातील पीडित मुलीची बाजू मांडणार आहेत. बदलापूर प्रकरणात काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. याप्रकरणात नेमकं काय घडतंय? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

बदलापूर प्रकरणात सर्वात मोठी चूक कुणाची? दीपक केसरकर यांचं मोठं विधान काय?; अहवालात कोण कोण दोषी?

बदलापूर प्रकरणात सर्वात मोठी चूक कुणाची? दीपक केसरकर यांचं मोठं विधान काय?; अहवालात कोण कोण दोषी?

बदलापूर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल दिला आहे. या अहवालाची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात कुणाकुणावर चौकशी करण्यात आली आहे. याची माहितीही त्यांनी दिली. तसेच या प्रकरणाची पुढील चौकशी गृहविभाग करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

बदलापूर प्रकरणातील चार मोठ्या अपडेट्स… काय काय घडलं?; A टू Z माहिती घ्या जाणून

बदलापूर प्रकरणातील चार मोठ्या अपडेट्स… काय काय घडलं?; A टू Z माहिती घ्या जाणून

बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेतील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आला आहे. मात्र, या घटनेचा सर्वांनाच धक्का बसला आहे. आज राज्यभरात या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्यभर निदर्शने करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

बदलापूर प्रकरणाची कोर्टाने घेतलेली दखल राजकारणाने प्रेरित आहे काय?; उद्धव ठाकरे यांचा सवाल

बदलापूर प्रकरणाची कोर्टाने घेतलेली दखल राजकारणाने प्रेरित आहे काय?; उद्धव ठाकरे यांचा सवाल

महाविकास आघाडीने उद्या बंद पुकारला आहे. बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. पण हा बंद राजकारणाने प्रेरित असल्याची टीका होत आहे. या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. कोर्टाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली, ते काय होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Uddhav Thackrey : उद्या महाराष्ट्र बंद… उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांना सूट काय?; काय लगावला टोला?

Uddhav Thackrey : उद्या महाराष्ट्र बंद… उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांना सूट काय?; काय लगावला टोला?

बंद हा बंद असतो. नागरिकांना विनंती करतोय बंदमध्ये सहभागी व्हा. उच्च न्यायालयाने बदलापूरच्या घटनेची दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता घटनेची दखल घेतली आहे. त्यामुळेच आता जनतेनेही बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात पोस्टर्स आलेच कसे?; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सवाल

बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात पोस्टर्स आलेच कसे?; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज कोल्हापूरमध्ये होते. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी ते आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच्या आंदोलनावर भाष्य केलं.

कुठे होते एकनाथ शिंदे? तर मुख्यमंत्रीही विकृत मानसिकतेचे…; उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्लाबोल

कुठे होते एकनाथ शिंदे? तर मुख्यमंत्रीही विकृत मानसिकतेचे…; उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्लाबोल

Uddhav Thackeray on Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र बंदवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी महाराष्ट्राल बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे काय म्हणाले? बदलापूर घटनेवर ठाकरेंचा प्रतिक्रिया, वाचा सविस्तर...

आजच्या आज दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश; पोलिसांच्या भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे

आजच्या आज दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश; पोलिसांच्या भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कोर्टा सुनावणी सुरू आहे. यावेळी कोर्टाने बदलापूर पोलिसांच्या निष्काळजीपणावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. बदलापूर पोलीस इतके बेजबाबदार कसे वागू शकतात? असा सवाल कोर्टाने केला आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी कोर्टाने शाळा प्रशासन आणि पोलिसांना कडक शब्दात फटकारलं; सुनावणीवेळी काय काय घडलं?

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी कोर्टाने शाळा प्रशासन आणि पोलिसांना कडक शब्दात फटकारलं; सुनावणीवेळी काय काय घडलं?

"आम्हाला याबद्दल फक्त माहिती देऊ नका. याची कागदपत्रे किंवा रेकॉर्ड केलेले स्टेटमेंट, केस डायरीही आम्हाला दाखवा", असे आदेश कोर्टाने दिले आहेत

बदलापूर घटनेनंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, राज्यातील शाळांना 6 महत्त्वाचे आदेश

बदलापूर घटनेनंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, राज्यातील शाळांना 6 महत्त्वाचे आदेश

बदलापूरच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांना 6 महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

बदलापूरच्या नराधमाचे 24 व्या वर्षापर्यंत झाले 3 लग्न; तीनही बायका सोडून गेल्या, धक्कादायक माहिती उघड

बदलापूरच्या नराधमाचे 24 व्या वर्षापर्यंत झाले 3 लग्न; तीनही बायका सोडून गेल्या, धक्कादायक माहिती उघड

बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ 24 वर्षे असले तरी त्याचे आधीच तीन वेळा लग्न झाले होते. मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत. अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे. तो बदलापूरमधील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता.

तिथेच खरी समस्या, पुरूष कर्मचाऱ्याला मुलींच्या स्वच्छतागृहात प्रवेश कसा? बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षांचा सवाल

तिथेच खरी समस्या, पुरूष कर्मचाऱ्याला मुलींच्या स्वच्छतागृहात प्रवेश कसा? बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षांचा सवाल

बदलापूरच्या प्रकरणावर तब्बल ११ तासांनंतर एफआयआर दाखल झाला, तिथेच खरी समस्या असल्याचे राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी म्हटले आहे. तर पुरूष कर्मचाऱ्याला मुलींच्या स्वच्छतागृहात प्रवेश कसा? असा सवाल देखील सुशीबेन शाह यांनी उपस्थित केला आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.