
व्हाट इंडिया थिंक्स टुडे WITT
टीवी9 ग्रुपच्या ग्लोबल समिट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ (What India Thinks Today Global Summit) चं पहिलं पर्व 2024 मध्ये दिल्लीमध्ये पार पडलं होतं. देशाचं नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 या कार्यक्रमात देश-दुनियेतील राजकारण, शासन, अर्थशास्त्र, आरोग्य, संस्कृती आणि खेळ यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होते. यंदा 2025 दिल्लीतील भारत मंडपममध्ये हे समिट होणार आहे. हा दोन दिवसांचा इव्हेंट 28-29 मार्च 2025 रोजी होईल. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी, जर्मनीमध्ये 21-23 नोव्हेंबर 2024 दरम्यान TV9 नेटवर्कचं ग्लोबल समिट आयोजित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या समिटमध्ये जगातील मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता. भारत आणि जर्मनी यांच्यात विकासावर चर्चा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बड्या नेत्यांनी या इव्हेंटमध्ये भाग घेतला होता.
TV9 च्या WITT समीटमधील PM मोदी यांचे भाषण, अबू धाबीत बसून ऐकत होते Lulu ग्रुपचे मालक
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 28 मार्च रोजी झालेल्या टीव्ही 9 च्या WITT परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले. टीव्ही 9 नेटवर्कच्या व्यासपीठावरील त्यांचे भाषण केवळ देशातच नाही तर परदेशातही ऐकले गेले. अबू धाबी येथील उद्योगपती युसूफ अली आणि त्यांच्या टीमनेही पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी खास व्यवस्था केली होती.
- Atul Kamble
- Updated on: Mar 31, 2025
- 3:45 pm
जातीय जनगणनेला गडकरी यांनी केला कडाडून विरोध, म्हणाले मानवतेच्या आधारावर..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीय जनगणनेला विरोध करताना म्हटले आहे की, "मानवतेच्या आधारावर, समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीचा विकास केला पाहिजे, जेणेकरून ती व्यक्ती विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकेल."
- Atul Kamble
- Updated on: Mar 30, 2025
- 8:02 pm
WITT: सर्वोत्तम पंतप्रधान कोण? वाजपेयी की मोदी, नितीन गडकरींनी दिलं उत्तर
टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी सहभागी झाले होते, यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
- Ajay Deshpande
- Updated on: Mar 30, 2025
- 7:34 pm
WITT 2025: नागपूर हिंसाचार अन् औरंगजेबच्या कबरीबाबत काय म्हणाले नितीन गडकरी?
इतिहासाच्या वादावर गडकरी पुढे म्हणाले, इतिहास कधीच पुसला जाऊ शकत नाही. इतिहासात जे काही सांगितले गेले, जे काही चित्रपटात सांगितले गेले ते सत्य होते. आपली संस्कृतीही अशी आहे की, प्रत्येक वेळी आपणास रामायण आणि महाभारतातून आपले वर्तन कसे असावे त्याचा संदेश मिळाला आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Mar 30, 2025
- 7:19 pm
‘घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही…’ सोशल मीडियावरील मीम्सवर काय म्हणाले नितीन गडकरी
2029 च्या निवडणुका लढवण्याबाबत विचारले असता नितीन गडकरी म्हणाले की, निवडणूक लढवायची की नाही हे माझ्या हातात नाही. मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. पक्षाने आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मी नक्की लढेन कारण माझी प्रकृती सध्या ठीक आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Mar 30, 2025
- 4:23 pm
WITT 2025 : पुढच्या आठवड्यात टोल संदर्भात मोठी घोषणा; नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?
टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमामध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी टोल संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Mar 30, 2025
- 2:57 pm
WITT 2025: संघ प्रमुखांचे म्हणणे पटतेय की योगी आदित्यनाथ यांचे ? काय म्हणाले चिराग पासवान ?
टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या व्यासपीठावरुन आज सकाळी राजकारणातील अनेक दिग्गजांनी आपली मते मांडली. त्यात भूपेंद्र यादव, पियूष गोयल पासून ते जी. किशन रेड्डी पर्यंत दक्षिण भारत ते उत्तर भारतातील राजकारणावर चर्चा झाली. बिहारच्या राजकारणातील महत्वाचा चेहरा, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आपले म्हणणे मांडले.
- Atul Kamble
- Updated on: Mar 30, 2025
- 9:23 am
WITT 2025 : लाडक्या बहिणींच्या खात्यात 2500 रुपये कधी येणार?; मुख्यमंत्र्यांची मोठी माहिती काय?
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीतील महिलांना 2500 रुपये देण्याच्या योजनेबाबत अपडेट दिलं आहे. आम आदमी पक्षाच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी बजेट पास झाल्यानंतरच योजना अंमलात येते असं स्पष्ट केलं. त्यांनी आम आदमी पक्षाच्या गेल्या 10 वर्षांतील अपूर्ण आश्वासनांचाही उल्लेख केला आणि महिलांना लवकरच पैसे मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
- निर्मिती तुषार रसाळ
- Updated on: Mar 29, 2025
- 11:26 pm
WITT 2025 : रस्ते आणि छतावरील नमाजाचा वादंग फालतू आहे, विकासावर चर्चा व्हावी – चिराग पासवान
WITT 2025: टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कॉनक्लेव्हमध्ये चिराग पासवान देखील सहभागी झाले होते. चिराग यांनी बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वापासून ते धार्मिक ध्रुवीकरणाबद्दल देखील आपले मत मांडले..
- Atul Kamble
- Updated on: Mar 29, 2025
- 8:13 pm
WITT: …म्हणून आदिवासी समाजाला UCC च्या बाहेर ठेवलं; मुस्लिमांच्या प्रश्नांवर बोलताना धामी नेमकं काय म्हणाले?
टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस आहे. या कार्यक्रमामध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील सहभागी झाले आहेत.
- Ajay Deshpande
- Updated on: Mar 29, 2025
- 7:44 pm
WITT 2025 : जात-धर्म नव्हे, विकासाचे राजकारण करणार, चिराग पासवान यांचा पावित्रा
टीव्ही 9 च्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या कार्यक्रमात चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक, धार्मिक राजकारण आणि त्रिपट तलाक या विषयांवर आपले मत मांडले. त्यांनी जात-धर्म पलीकडे जाऊन विकासावर भर द्यावा असे मत व्यक्त केले.
- Namrata Patil
- Updated on: Mar 29, 2025
- 7:36 pm
WITT 2025: भारत अमेरिकेला टेरिफ प्रकरणी दिलासा देणार का ? केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिले उत्तर
पंतप्रधान आणि ट्रम्प यांच्यात मैत्री, एकमेकांबद्दल आदर आणि सन्मान आणि सद् भाव खूपच मजबूत राहीलेले आहेत. आधी आपले धोरण सर्वांपासून सारखे अंतर राखण्याचे होते. आता आपण त्यांच्याशी मैत्री करीत आहोत असे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे.
- Atul Kamble
- Updated on: Mar 29, 2025
- 7:07 pm
ज्यांनी जिझिया कर लावला, धर्मांतर घडवलं ते आमचे आदर्श होऊच शकत नाही; पुष्कर सिंह धामी यांनी औरंगजेब प्रकरणावर फटकारलं
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी औरंगजेबला आदर्श मानण्यास नकार दिला आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या खऱ्या नायकांचा गौरव करण्याचे आवाहन केले आहे. एकसमान नागरी संहिता (यूसीसी) आणि आदिवासींना दिल्या जाणाऱ्या सूटबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
- निर्मिती तुषार रसाळ
- Updated on: Mar 29, 2025
- 6:55 pm
व्यंग आणि शिवीगाळ यात फरक आहे कुणाल कामराबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री काय म्हणाले?
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी टीव्ही९ च्या ग्लोबल समिट व्हॉट इंडिया थिंक्स टुडे २०२५ मध्ये व्यंग आणि शिवीगाळ यातील फरकावर भर दिला. ते म्हणाले की, देशात संयम कमी होत चालला आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लीलतेच्या वाढत्या घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि कौटुंबिक मूल्ये जपण्याची गरज यावर भर दिला.
- Mayuri Sajerao
- Updated on: Mar 29, 2025
- 6:53 pm
WITT 2025 : औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे का? केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव स्पष्टच बोलले
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी टीव्ही९च्या 'व्हाट इंडिया थिंक टुडे' कार्यक्रमात अलीकडच्या ओरंगजेब आणि राणा सांगा वादावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी इतिहासातील सत्य समोर यावे, असं त्यांनी म्हटलंय. तसेच समाजवादी पक्षाच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला. बिहार मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या आरोग्याबाबतच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले.
- आरती बोराडे
- Updated on: Mar 29, 2025
- 6:24 pm