AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आणि श्रीलंका दोन वेगळे देश, तरीही भारताच्या नकाशात नेहमी श्रीलंका का ? महत्त्वपूर्ण माहिती

भारत आणि श्रीलंका हे दोन्ही स्वतंत्र देश असताना भारताच्या नकाशात ही श्रीलंका का दाखवली जाते. तर पाकिस्तान आणि चीनचा ही काही भाग भारताच्या नकाशात कापला गेला आहे.

भारत आणि श्रीलंका दोन वेगळे देश, तरीही भारताच्या नकाशात नेहमी श्रीलंका का ? महत्त्वपूर्ण माहिती
India MapImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 4:36 PM

भारताच्या नकाशात श्रीलंका नेहमीच जोडलेली दिसते. आता प्रश्न असा पडतो की, भारत आणि श्रीलंका हे दोन्ही स्वतंत्र देश असताना भारताच्या नकाशात ही श्रीलंका का दाखवली जाते. तर पाकिस्तान आणि चीनचा ही काही भाग भारताच्या नकाशात कापला गेला आहे. युनायटेड नेशन्सचा एक कायदा आहे, ज्याला समुद्राचा कायदा म्हणतात. या कायद्यानुसार जर एखाद्या देशाची सीमा समुद्राला लागून असेल तर सीमेपासून 200 सागरी मैल म्हणजेच 370 किलोमीटरचा परिसर हा त्या देशाचा सागरी क्षेत्र मानला जातो. आता श्रीलंका आणि भारत यांच्यातील अंतर केवळ 18 सागरी मैल आहे.

त्यामुळेच भारताच्या नकाशात श्रीलंका दाखवली जाते. खरं तर 1956 साली युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी (UNCLOS-I) संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केले होते. या परिषदेत अनेक देश सहभागी झाले होते.

या चर्चेचा निकाल 1958 मध्ये लागला. परिणामी देशांच्या सागरी हद्दीसंदर्भातील करार व करारांवर कायदे करण्यात आले. मात्र 1973 ते 1982 या काळात तिसरी परिषद (UNCLOS-III) झाली आणि समुद्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्यांना मान्यता देण्यात आली.

यापैकी एक कायदा म्हणजे सी चा कायदा, ज्याअंतर्गत एखाद्या देशाच्या नकाशात त्या देशाच्या बेस लाइनपासून 200 नॉटिकल मैलांपर्यंतची मर्यादा दाखवणे बंधनकारक आहे. एक सागरी मैल 1.824 किलोमीटर आहे. अशा परिस्थितीत 200 सागरी मैल म्हणजे 370 किलोमीटर.

त्यामुळेच भारताच्या समुद्राला लागून असलेल्या भारताच्या सीमेपासून 370 किलोमीटर अंतरावर येणारा परिसर नकाशात दाखवण्यात आला आहे. त्यामुळे स्वतंत्र देश असूनही भारताच्या नकाशात श्रीलंकेला नेहमीच पाहिले जाते.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.