Bhiwandi Lok Sabha Constituency : कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडलं?

भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजता पर्यंत एकूण 6 विधानसभा मतदारसंघात 56.41 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, भिवंडीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केला आहे. इतकंच नाहीतर कपिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही केला जात आहे.

Bhiwandi Lok Sabha Constituency : कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडलं?
| Updated on: May 21, 2024 | 5:23 PM

राज्यात काल लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडलं. भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजता पर्यंत एकूण 6 विधानसभा मतदारसंघात 56.41 टक्के मतदान झाले आहे.  134 भिवंडी ग्रामीण – 65.00 टक्के, 135 शहापूर – 63.57 टक्के, 136 भिवंडी पश्चिम – 53.72 टक्के, 137 भिवंडी पूर्व – 48.06 टक्के, 138 कल्याण पश्चिम –50.00 टक्के, आणि 139 मुरबाड – 59.02 टक्के मतदान झालंय. दरम्यान, भिवंडीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केला आहे. इतकंच नाहीतर कपिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील खंडूपाडा भागातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. महायुतीचे उमेदवार कपिल पाटील भिवंडीतील खंडूपाडा भागातील मतदान केंद्रावरून गेल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) या ठिकाणी दाखल झालेत. यानंतर कपिल पाटील हे मतदारांना धमकावत असल्याचा आरोपही सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केला.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.