Cyclone Remal Impact : रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, ‘या’ राज्याला बसला सर्वाधिक तडाखा

रेमल चक्रीवादळामुळे आतपर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मिझोराम या राज्याला बसला आहे. मिझोराममध्येच २९ जणांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी देखील झाले आहेत. दरम्यान, मदत पथकांनी आतापर्यंत २७ जणांचे मृतदेह बाहेर काढले

Cyclone Remal Impact : रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला बसला सर्वाधिक तडाखा
| Updated on: May 30, 2024 | 12:51 PM

पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रेमल नावाचं चक्रीवादळ धडकल्याने तेथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये एकच धांदल उडाली आहे. रेमल चक्रीवादळामुळे आतपर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मिझोराम या राज्याला बसला आहे. मिझोराममध्येच २९ जणांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी देखील झाले आहेत. दरम्यान, मदत पथकांनी आतापर्यंत २७ जणांचे मृतदेह बाहेर काढले असून रेमलचा फटका बसलेल्या ठिकाणी शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेमल चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले झाले आहे. यासह वीज आणि इंटरनेट सेवाही ठप्प झाली आहे. पश्चिम बंगाल किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडल्याने बरीच घरे उद्ध्वस्त झाली आहेत. यासह वीजवाहिन्या तुटल्याने शेकडो लोकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. रेमल चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान झालेले मिझोराम हे राज्य आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.