कलंकित अन् वाया गेलेला मंत्री, जालन्यातून जरांगे पाटलांची पुन्हा छगन भुजबळांवर जहरी टीका

सरकारमधील सर्वात कलंकित मंत्री, जाती-जातीत दंगली भडकवणारा आणि वाया गेलेला मंत्री, कायद्याच्या पदावर असताना कायदा पायदळी तुडवणारा माणूस म्हणजे छगन भुजबळ.. असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर एकेरी शब्दात हल्लाबोल

कलंकित अन् वाया गेलेला मंत्री, जालन्यातून जरांगे पाटलांची पुन्हा छगन भुजबळांवर जहरी टीका
| Updated on: Dec 01, 2023 | 11:31 PM

मुंबई, १ डिसेंबर २०२३ :  मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाही. जालन्यातील सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केलाय. राज्यातील सरकारसह नारायण कुचे आणि धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार टीकास्त्र त्यांनी केलं. सरकारमधील सर्वात कलंकित मंत्री, जाती-जातीत दंगली भडकवणारा आणि वाया गेलेला मंत्री, कायद्याच्या पदावर असताना कायदा पायदळी तुडवणारा माणूस म्हणजे छगन भुजबळ.. असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर एकेरी शब्दात हल्लाबोल केलाय. मराठा आरक्षणाची मागणी आम्ही आमच्या लेकरांसाठी केली, तर काय चूक केली, आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेणार असे म्हणत जरांगेंनी जालन्यातून पुन्हा एल्गार पुकारला. बघा नेमका काय केला हल्लाबोल?

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.