जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? ‘त्या’ कृतीवरून संताप, कुणी केली अटकेची मागणी?

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेल्या कृतीनंतर त्यांनी जनतेची माफीही मागितली. मात्र यानंतरही रामदास आठवले यांच्यापासून ते भाजपच्या नेत्यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर मनुस्मृती लिहिलेल्या पोस्टरवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होतो तो त्यांनी फाडल्याचा आरोप विरोधकांनी केला.

जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? 'त्या' कृतीवरून संताप, कुणी केली अटकेची मागणी?
| Updated on: May 30, 2024 | 10:50 AM

मनुस्मृती जाळण्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जी कृती घडली. त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेल्या कृतीनंतर त्यांनी जनतेची माफीही मागितली. मात्र यानंतरही रामदास आठवले यांच्यापासून ते भाजपच्या नेत्यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी केली आहे. महाड येथे जितेंद्र आव्हाड यांच्या हातून जे काही घडलंय त्यावरून संताप उमटणं सुरू झालंय. शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या दोन श्लोकांच्या समावेशाच्या प्रस्तावावरून महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. त्याचवेळी मनुस्मृती लिहिलेल्या पोस्टरवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होतो तो त्यांनी फाडल्याचा आरोप विरोधकांनी केला. बघा काय केला विरोधकांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल?

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.