AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 1 June 2022

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 1 June 2022

| Updated on: Jun 01, 2022 | 3:00 PM
Share

राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) 10 जूनला  होत आहे. सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. सहाव्या जागेसाठी प्रत्येक मतदान हे महत्वाचेच ठरणार आहे. या निवडणूकीमध्ये अपक्षाचे मत अत्यंत महत्वाचे आहे. जास्तीत जास्त अपक्ष आपल्यासोबत राहावेत यासाठी सर्वचजण प्रयत्न करताना दिसतायेत. मात्र, यादरम्यान राष्ट्रवादीच्या गटामध्ये एक वेगळीच चिंता बघायला मिळते आहे.

राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) 10 जूनला  होत आहे. सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. सहाव्या जागेसाठी प्रत्येक मतदान हे महत्वाचेच ठरणार आहे. या निवडणूकीमध्ये अपक्षाचे मत अत्यंत महत्वाचे आहे. जास्तीत जास्त अपक्ष आपल्यासोबत राहावेत यासाठी सर्वचजण प्रयत्न करताना दिसतायेत. मात्र, यादरम्यान राष्ट्रवादीच्या गटामध्ये एक वेगळीच चिंता बघायला मिळते आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेही सध्या तुरूंगामध्ये असल्यामुळे त्यांच्या मतदानाचे नेमके काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत उभे असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावं म्हणून आम्ही आवश्यक कार्यवाही करणार आहोत, असं स्पष्ट केलं.