IND vs AUS : घरच्या मैदानावर World Cup 2023 चं अंतिम युद्ध जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही तगड्या संघात आज महामुकाबला पाहायला मिळणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे. तर जेते पदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेण्यासाठी टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू आता सज्ज आहे

IND vs AUS : घरच्या मैदानावर World Cup 2023 चं अंतिम युद्ध जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज
| Updated on: Nov 19, 2023 | 12:47 PM

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३ : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही तगड्या संघात आज महामुकाबला पाहायला मिळणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे. तर जेते पदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेण्यासाठी टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू आता सज्ज झाला आहे. तर टीम इंडिया आता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अवघ्या काही वेळातच दाखल होत आहे. आतापर्यंत भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाज यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. अगदी आजही कंगारूवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली आहे. तर विश्वचषकावर टीम इंडिया आपलं नाव कोरणार, असा विश्वास प्रत्येक भारतीयाला आहे. तर आतापर्यंत भारतीय संघानं एकही सामना हरला नसल्याने भारताचं पारडं जड आहे. त्यामुळे आजच्या फायनल सामन्याकडे साऱ्याचं लक्ष लागले आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.