महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य झिरो, कोणी केली जहरी टीका?

VIDEO | राज्यातील टोल दरवाढीवर एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य झिरो असल्याचे म्हणत ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज ठाकरे यांच्या मनसेवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य झिरो, कोणी केली जहरी टीका?
| Updated on: Oct 08, 2023 | 3:13 PM

नवी दिल्ली, ८ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकीकडे राज्यातील टोल दरवाढीवर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य झिरो असल्याची जहरी टीका उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे तर राज्यातील विशेषतः मुंबईतील पाच टोल नाक्यावरील टोल दरवाढीवरून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर प्रियंका चतुर्वेदी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य झिरो आहे. झिरो अधिक झिरो बरोबर त्याचं उत्तर झिरोच येणार आहे. राज्यात कितीपण मोठी महायुती बनू देत, किंवा मनसे सारखे जे संधी साधू लोकं आहेत. जे सत्तेच्या लालसेपोटी महायुतीमध्ये ते एकत्र आलेत. हे जनता बघत आहे’, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी टीकास्त्र डागले आहेत.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.