Ramdas Aathwale | गांधी कुटुंबिय व्यतिरिक्त इतर नेत्यांना काँग्रस पक्षाची धुरा देण्याची गरज
भाजपला आव्हान देण्याचं काम काॅग्रेसने करू नये. गांधी परिवाराचे आकर्षण आता संपलंय. काॅग्रेसने गांधी परिवार सोडण्याची गरज असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केलंय.
अहमदनगर : काॅग्रेसची स्थिती अगदी भयंकर झालीय. राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढेल असं दिसत नाही. पक्षांतर्गतच वाद सुरू आहेत. भाजपला आव्हान देण्याचं काम काॅग्रेसने करू नये. गांधी परिवाराचे आकर्षण आता संपलंय. काॅग्रेसने गांधी परिवार सोडण्याची गरज असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केलंय.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
