AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुघलांचा इतिहास शिकवतात, संभाजी महाराजांचा का नाही? विकी कौशल यांच्या ‘छावा’ नंतर युवा पिढीचा प्रश्न

Aurangzeb and Chhatrapti Sambhaji Maharaj Enmity: छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पहिले युद्ध लढले. वयाच्या 32 व्या वर्षी आयुष्यातील शेवटचे युद्ध लढले. फक्त दहा वर्षांच्या कमी कालावधीत त्यांनी एकूण 120 लढाया लढल्या. या सर्व लढाया जिंकल्या. मुघल शासक औरंगजेब मराठा साम्राज्यावर विजय मिळवण्याचे स्वप्नच पाहत राहिला. छावा चित्रपटामुळे संभाजी महाराज यांचा इतिहास पुन्हा एकदा देशात अन् जगभरात पसरला.

मुघलांचा इतिहास शिकवतात, संभाजी महाराजांचा का नाही? विकी कौशल यांच्या 'छावा' नंतर युवा पिढीचा प्रश्न
| Updated on: Feb 19, 2025 | 9:49 AM
Share

Chava Movie Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांचे अनोखे चरित्र विकी कौशल यांचा छावा चित्रपटामुळे जगभरातसमोर आले आहे. देशातील शालेय अभ्यासक्रमात मुघलांचा इतिहास शिकवला जातो. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे भारताचा क्रिकेट खेळाडू नीरज चोपडा संतप्त झाला. छावा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न विचारत त्याने कोट्यवधी भारतीयांच्या भावनांना हात घातला. चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराज यांचा इतिहास समजल्याचे सांगत नीरज चोपडा याने दिल्लीतील रस्त्याचे नाव औरंगजेब रोड का आहे? असा प्रश्न विचारला. दुसरी संतप्त प्रतिक्रिया गुजरातमधून आली. छत्रपती संभाजी महाराजांवर मुघलांनी केलेले अत्याचार पाहून...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.