Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

karisma kapoor हिच्यासोबत सुनील शेट्टी याने असं काय केलं ज्यामुळे पोलीस बोलावण्याची आली वेळ!

सुनील शेट्टी याने अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यासोबत केलेली 'ती' कृती अनेक वर्षांनंतर समोर... घबरलेल्या अभिनेत्रीवर पोलीस बोलावण्याची वेळ!

karisma kapoor हिच्यासोबत सुनील शेट्टी याने असं काय केलं ज्यामुळे पोलीस बोलावण्याची आली वेळ!
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 12:32 PM

मुंबई : ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल तो पागल है’, ‘हम साथ साथ है’, ‘राजा बाबू’, ‘जीगरी’, ‘हिरो नं १’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांच्या मनाात राज्य केलं. ९० च्या दशकात करिश्मा कपूर हिने अनेक एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत राहते. करिश्मा कपूर हिने अभिनेता सलमान खान याच्यापासून अभिनेता सुनील शेट्टी याच्यासोबत देखील एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. पण सुनील शेट्टी याच्यासोबत काम करताना अभिनेत्रीवर अशी वेळ आली जेव्हा घाबरेलल्या करिश्मा हिने सर्वांना पोलिसांना बोलावण्यासाठी सांगितलं. खुद्द अभिनेत्रीने घडलेला प्रसंग सांगितला आहे.

काही दिवसांपूर्वी करिश्मा इंडियन आयडलाच्या स्टेजवर पोहोचली होती. यावेळी अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील अनेक मजेदार किस्से सांगितले. अभिनेत्री सुनील शेट्टी याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. करिश्मा म्हणाली, ‘आम्ही सिनेमाचं शुटिंग करत होता. मी सेटवर दोन लोकांना मारामारी करताना पाहिलं. त्यांना पाहून मला प्रचंड भीती वाटली…’

पुढे अभिनेत्री म्हणाला, ‘दोघांना भांडताना पाहून मी खूप घाबरली होती. तेव्हा मी सेटवर उपस्थित असलेला लोकांना पोलिसांना बोलवायला सांगितलं होतं… त्यानंतर सुनील शेट्टी माझ्याजवळ आला आणि हा फक्त प्रँक असल्याचं त्याने मला सांगितलं…’ अभिनेत्रीने सांगितलेल्या किस्सा सध्या चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

करिश्मा कपूर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगाययं झालं तर, करिश्माने अनेक अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली. अनेकांसोबत अभिनेत्रीचं नाव देखील जोडण्यात आलं. पण नातं लग्ना पर्यंत पोहोचू शकलं नाही. अभिने करिश्माने श्रीमंत उद्योजका संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर अभिनेत्री अनेक भयानक अनुभव आले.

करिश्मा आणि संजय यांचं लग्न २००३ मध्ये झालं पण हे नातं फार काळ टिकलं नाही. एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर २०१४ मध्ये दोघे विभक्त झाले. लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा करिश्माने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले.

घटस्फोटानंतर अभिनेत्री दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. करिश्मा तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.