AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील चार कलाकांरानी घेतला अखेरचा श्वास

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील चार कलाकारांचं निधन; आठवणीत चाहते आजही होतात भावुक

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील चार कलाकांरानी घेतला अखेरचा श्वास
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील चार कलाकांरानी घेतला अखेरचा श्वास
| Updated on: Jan 14, 2023 | 3:08 PM
Share

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका गेल्या १४ वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. टप्पूसेना यांची धम्माल मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमधील एकतेमुळे मालीकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो. मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्याचं मनोरंजन करत आहे. पण मनोरंजनाच्या प्रवासात अनेक अशा घटना घडल्या ज्यामुळे कलाकारांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. गेल्याकाही वर्षांमध्ये मालिकेतील काही कलाकारांनी अखेरचा श्वास घेतला.

शुक्रावारी सुनील होळकर यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेसोबत अनेक हिंदी आणि मराठी मावलिकांमध्ये काम करणारे अभिनेते सुनील होळकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूनील होळकर गेल्या काही दिवसांपासून लिव्हर सोरायसिस या गंभीर आजाराला झुंज देत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

डॉक्टर हाथी यांचं निधन मालिकेत डॉक्टर हाथी भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते कवी कुमार आझाद यांनी २०१८ साली अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना आणि टीव्ही विश्वाला मोठा धक्का बसला आहे. कवी कुमार आझाद यांचं निधन हृदय विकाराच्या झटक्याने झालं होतं.

नट्टू काका यांचं निधन अनेक वर्षांपासून कर्करोगाला झुंज देणाऱ्या नट्टू काका अर्थात तारक मेहता का उल्टा चष्मातील अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झालं. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.

अरविंद मार्कंडेय यांचं निधन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे प्रॉडक्शन कंट्रोलरचे प्रमुख अरविंद मार्कंडेय यांनीही 2016 मध्ये आपल्या कुटुंबासह आणि चाहत्यांचा निरोप घेतला. अरविंद मार्कंडेय यांचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.