AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Ratna: भारतरत्न विजेत्यांना किती रक्कम मिळते आणि कोणत्या VIP सुविधा मिळतात?

भारतरत्न पुरस्कारांची सुरुवात १९५४ मध्ये करण्यात आली होती. आतापर्यंत अनेक मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्कारासोबत कोणत्या सुविधा मिळतात जाणून घ्या.

Bharat Ratna: भारतरत्न विजेत्यांना किती रक्कम मिळते आणि कोणत्या VIP सुविधा मिळतात?
| Updated on: Feb 10, 2024 | 5:15 PM
Share

Bharat ratna : भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. जो मानवतेसाठी किंवा देशसेवेत मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. 1954 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. हा प्रतिष्ठित पुरस्कार भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. ज्यामध्ये कोणताही वर्ण, धर्म किंवा लिंग पाहिले जात नाही.

भारतरत्न पुरस्काराची रक्कम किती

भारतरत्न पुरस्कार दिला जाणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले सनद (प्रमाणपत्र) आणि एक पदक देऊन त्यांनी त्यांच्या क्षेत्रात आणि राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचे प्रतीक म्हणून सन्मानित केले जाते. यामध्ये कोणतेही आर्थिक बक्षीस देण्याऐवजी मोठा सन्मान दिला जातो.

भारतरत्न विजेत्यांसाठी सुविधा

  • भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनी अनेक महत्त्वाच्या सुविधा दिल्या जातात.
  • भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींना सरकारी प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून वागणूक दिली जाते. भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींना डिप्लोमॅटिक पासपोर्ट दिला जातो जो फक्त भारतीय मुत्सद्दी, सरकारी विभागातील उच्च दर्जाचे अधिकारी आणि राजनयिक कूरियर यांना जारी केला जातो. डिप्लोमॅटिक पासपोर्ट त्यांना स्वतंत्र इमिग्रेशन काउंटरचे फायदे आणि विमानतळांच्या आत व्हीआयपी लाउंजमध्ये प्रवेश प्रदान करतो.
  • भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींना एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये मोफत उड्डाण करण्यासाठी आजीवन प्रवेश मिळतो.
  • भारतात कुठे ही कोणत्याही कार्यक्रमात त्यांना भाग घेता येतो. प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, उपपंतप्रधान आणि लोकसभेच्या अध्यक्षांसह भारताचे सरन्यायाधीश यांच्यासह भारतरत्न पुरस्कार विजेत्यांना या यादीत 7A क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.
  • भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींना एक पदक, एक लघुचित्र आणि भारताच्या राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र मिळते.

एक सार्वत्रिक सन्मान

भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीची पार्श्वभूमी किंवा व्यवसाय काहीही असो. हा सार्वत्रिक पात्रता निकष हे सुनिश्चित करतो की पुरस्कार खरोखरच गुणवत्ता आणि समाजासाठी अपवादात्मक योगदान दिलेल्या व्यक्तीला मिळाला आहे.

पंतप्रधानांची शिफारस

भारतरत्न पुरस्कार हा नामांकन प्रक्रिया विशिष्ट आहे, ज्याची शिफारस पंतप्रधान थेट भारताच्या राष्ट्रपतींना करतात. इतर अनेक पुरस्कारांप्रमाणे त्याला औपचारिक शिफारसींची आवश्यकता नाही.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.