Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup: भारत-पाकिस्तान सामने रद्द करा, दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संतप्त

India vs Pakistan boycott : आशिया चषकासाठी भारताने पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला. त्यानंतर आता अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान संघावर बहिष्कार टाकावा अशी मागणी युजर्स करत आहेत.

Asia Cup: भारत-पाकिस्तान सामने रद्द करा, दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संतप्त
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 8:13 PM

मुंबई : अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. याबाबत देशभरात संतापाची लाट आहे. केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंह यांनी ही  अनंतनाग दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानला एकटे पाडले पाहिजे. पाकिस्तानसोबतचे क्रिकेट सामने ही बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

व्ही.के सिंह म्हणाले की, ‘जोपर्यंत पाकिस्तानला एकटे पाडत नाही तोपर्यंत हे सामान्य राहिल. जर पाकिस्तावर दबाव आणायचा असेल तर त्यांना वेगळे पाडावे लागेल.’

अनंतनागमध्ये तीन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारतीय लष्करातील कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौनक आणि डीएसपी हुमायून भट शहीद झाले आहेत. व्ही.के सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले, पाकिस्तानला वेगळे पाडत नाही तोपर्यंत हे होतच राहिल. पाकिस्तानी कलाकार असतील किंवा क्रिकेटर यांच्यासोबत संबंध ठेवलेच नाही पाहिजे.’

भारत-पाकिस्तान सामने रद्द होणार?

अनंतनाग बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारताने तीन जवान गमावले आहेत. यामुळे देशभरातून संतापाची लाट सुरु आहे. दुसरीकडे आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान खेळत आहेत. भारताने पाकिस्तान सोबत खेळू नये अशी मागणी ही सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय़ घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पाकिस्तानसोबतचे सर्व सामने रद्द केले पाहिजे. भविष्यातील देखील पाकिस्तान क्रिकेट सोबत कोणतेही सामने खेळू नये अशी भूमिका सोशल मीडियावर युजर्स घेत आहेत.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.