AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ujjani Dam : उजनी धरणात 34 टीएमसी पाणीसाठा शिल्लक, आजपासून शेतीला मिळणार भरपूर पाणी

उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान मिळणार आहे.

| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 3:09 PM
Share
उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध  आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे  करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान  मिळणार आहे.

उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान मिळणार आहे.

1 / 5
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच  वरदान ठरत असलेल्या उजनीमुळे बागायती क्षेत्र वाढलंय. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असून रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.दरवर्षी शेतकऱ्यांची गरज पाहून धरणातून डिसेंबर,जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच वरदान ठरत असलेल्या उजनीमुळे बागायती क्षेत्र वाढलंय. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असून रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.दरवर्षी शेतकऱ्यांची गरज पाहून धरणातून डिसेंबर,जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते.

2 / 5
 पण,आता त्यात बदल करून उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होत आहेत.कारखान्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज धरणामुळे भागली आहे.

पण,आता त्यात बदल करून उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होत आहेत.कारखान्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज धरणामुळे भागली आहे.

3 / 5
सोलापूर,नगर,पुणे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हे धरण वरदान ठरत आलेले असुन धरणात सध्या 97.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा 34.06 टीएमसी एवढा आहे. दरम्यान,धरणातून आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

सोलापूर,नगर,पुणे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हे धरण वरदान ठरत आलेले असुन धरणात सध्या 97.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा 34.06 टीएमसी एवढा आहे. दरम्यान,धरणातून आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

4 / 5
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून पावसाळा लांबणीवर पडल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी व गरज पाहून हे आवर्तन  सोडले जाणार असल्याचे   जलसंपदा विभागाकडून  सांगण्यात जरी आले असले तरी आज  दुपारी ३ पर्यत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून पावसाळा लांबणीवर पडल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी व गरज पाहून हे आवर्तन सोडले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात जरी आले असले तरी आज दुपारी ३ पर्यत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय

5 / 5
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.