AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीच्या पानांचे फायदे तुम्हाला माहित आहेत, आज वाचा तुळशीच्या बियांचे फायदे!

तुळस ही अशी वनस्पती आहे जी जवळजवळ सगळ्याच भारतीयांच्या घरात दिसेल. तुळशीची पाने आपल्याला सर्दी, खोकला आणि अनेक विषाणूजन्य आजारांपासून वाचवतात. याशिवाय तुळशीच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, फायबर असते. जर तुम्ही या बियांचे पाणी प्यायले तर आरोग्यासाठी खूप फायदे होऊ शकतात.

| Updated on: Sep 28, 2023 | 4:46 PM
Share
तुळशीचे अनेक फायदे तुम्ही वाचले असतील. तुळस ही आयुर्वेदिक वनस्पती आहे, जिचे अनेक फायदे आहेत. पण तुळशीच्या बियांच्या पाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत तुम्हाला माहितेय का? चला बघुयात, तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे

तुळशीचे अनेक फायदे तुम्ही वाचले असतील. तुळस ही आयुर्वेदिक वनस्पती आहे, जिचे अनेक फायदे आहेत. पण तुळशीच्या बियांच्या पाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत तुम्हाला माहितेय का? चला बघुयात, तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे

1 / 5
तुळशीच्या बियांमध्ये म्युसिलेज नावाचा जेलसारखा पदार्थ असतो जो पाण्यात भिजवल्यावर सूज येतो. हा जेलसारखा पदार्थ आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहित करण्यास आणि बद्धकोष्ठता रोखण्यास मदत करतो.

तुळशीच्या बियांमध्ये म्युसिलेज नावाचा जेलसारखा पदार्थ असतो जो पाण्यात भिजवल्यावर सूज येतो. हा जेलसारखा पदार्थ आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहित करण्यास आणि बद्धकोष्ठता रोखण्यास मदत करतो.

2 / 5
उष्ण आणि दमट हवामानात शरीरात पाण्याची कमतरता असते, या काळात तुळशीच्या बियांचे पाणी प्यायल्यास शरीरातील पाण्याचे पातळी टिकून राहील आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. अशावेळी शरीराची सर्व कामे व्यवस्थित होतील.

उष्ण आणि दमट हवामानात शरीरात पाण्याची कमतरता असते, या काळात तुळशीच्या बियांचे पाणी प्यायल्यास शरीरातील पाण्याचे पातळी टिकून राहील आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. अशावेळी शरीराची सर्व कामे व्यवस्थित होतील.

3 / 5
आजकाल वजन कमी करण्यासाठी खूपजण प्रयत्न करतायत. वाढत्या वजनामुळे खूप जण त्रस्त आहेत. यावर उत्तम उपाय आहे तुळशीच्या बिया. या बिया पाण्यात टाकून भिजवल्या आणि पाणी प्यायलं की वजन कमी होतं. या पाण्याने भूक कमी लागते.

आजकाल वजन कमी करण्यासाठी खूपजण प्रयत्न करतायत. वाढत्या वजनामुळे खूप जण त्रस्त आहेत. यावर उत्तम उपाय आहे तुळशीच्या बिया. या बिया पाण्यात टाकून भिजवल्या आणि पाणी प्यायलं की वजन कमी होतं. या पाण्याने भूक कमी लागते.

4 / 5
मधुमेह असणाऱ्यांसाठी या बिया जादू करतात. या बिया रक्तातील साखर नियंत्रित करतात. मधुमेह रुग्णांनी या पाण्याचं सेवन न चुकता करावे याने खूप फायदा होतो.

मधुमेह असणाऱ्यांसाठी या बिया जादू करतात. या बिया रक्तातील साखर नियंत्रित करतात. मधुमेह रुग्णांनी या पाण्याचं सेवन न चुकता करावे याने खूप फायदा होतो.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.