AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये या 5 गोष्टी नेहमीच कराव्यात, नाहीतर त्यांचे आयुष्य जनावरासारखे होते…

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमधील एका श्लोकाद्वारे काही गुण सांगितले आहेत. 'येशम् न विद्या न तपो न दानम् ज्ञानम् न शिलं न गुणो न धरमः, ते मातृ लोके भूवि भरभूता मानवरूपेण मृगश्चरंति' या श्लोकात आचार्यांनी विद्या, तप, दान आणि नम्रता यांचे महत्त्व सांगितले आहे.

| Updated on: Feb 06, 2022 | 8:57 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमधील एका श्लोकाद्वारे काही गुण सांगितले आहेत. 'येशम् न विद्या न तपो न दानम् ज्ञानम् न शिलं न गुणो न धरमः, ते मातृ लोके भूवि भरभूता मानवरूपेण मृगश्चरंति' या श्लोकात आचार्यांनी विद्या, तप, दान आणि नम्रता यांचे महत्त्व सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमधील एका श्लोकाद्वारे काही गुण सांगितले आहेत. 'येशम् न विद्या न तपो न दानम् ज्ञानम् न शिलं न गुणो न धरमः, ते मातृ लोके भूवि भरभूता मानवरूपेण मृगश्चरंति' या श्लोकात आचार्यांनी विद्या, तप, दान आणि नम्रता यांचे महत्त्व सांगितले आहे.

1 / 5
आचार्य म्हणतात की, ज्ञान संपादन केल्याने माणसाच्या ज्ञानाचा विस्तार होतो. समाजात मान-प्रतिष्ठा मिळते. म्हणून शक्य तितके ज्ञान आत्मसात केले पाहिजे. ज्ञान मिळवण्याचे भाग्य फक्त मानवालाच मिळते, प्राण्यांना नाही.

आचार्य म्हणतात की, ज्ञान संपादन केल्याने माणसाच्या ज्ञानाचा विस्तार होतो. समाजात मान-प्रतिष्ठा मिळते. म्हणून शक्य तितके ज्ञान आत्मसात केले पाहिजे. ज्ञान मिळवण्याचे भाग्य फक्त मानवालाच मिळते, प्राण्यांना नाही.

2 / 5
देवानेच मानवाला काम करण्याची गुणवत्ता दिली आहे. ज्यामुळे ते मुक्तीच्या मार्गावर जाऊ शकतो. अशा वेळी सत्कर्म करण्याबरोबरच तपश्चर्यासाठी थोडा वेळ नक्कीच काढावा.

देवानेच मानवाला काम करण्याची गुणवत्ता दिली आहे. ज्यामुळे ते मुक्तीच्या मार्गावर जाऊ शकतो. अशा वेळी सत्कर्म करण्याबरोबरच तपश्चर्यासाठी थोडा वेळ नक्कीच काढावा.

3 / 5
शास्त्रातही दानाचे महत्त्व सांगितले आहे. दान केल्याने तुमचे वाईट कर्म कमी होते आणि तुमचे जीवन समृद्ध होते. जो माणूस स्वतःसाठी कमावतो आणि दान करत नाही, त्याचे कर्म प्राण्यांसारखे असते.

शास्त्रातही दानाचे महत्त्व सांगितले आहे. दान केल्याने तुमचे वाईट कर्म कमी होते आणि तुमचे जीवन समृद्ध होते. जो माणूस स्वतःसाठी कमावतो आणि दान करत नाही, त्याचे कर्म प्राण्यांसारखे असते.

4 / 5
नम्रता नेहमी ज्ञानातून येते. तुम्ही जितके नम्र व्हाल तितके तुमचे व्यक्तिमत्व मोठे होईल. त्यामुळे व्यवहारात नम्रता ठेवा. जीवन जगत असताना आपल्या अंगी नम्रता असणे खूप महत्वाचे आहे.

नम्रता नेहमी ज्ञानातून येते. तुम्ही जितके नम्र व्हाल तितके तुमचे व्यक्तिमत्व मोठे होईल. त्यामुळे व्यवहारात नम्रता ठेवा. जीवन जगत असताना आपल्या अंगी नम्रता असणे खूप महत्वाचे आहे.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.