Salman Khan : ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नावर सलमान खान याची प्रतिक्रिया

Salman Khan : एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय याच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. पण दोघांचं नातं कधीही लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली.

| Updated on: Nov 18, 2023 | 1:35 PM
 अभिनेत्री ऐश्वर्या राय आता अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण करियरच्या सुरुवातील ऐश्वर्या हिने सलमान खान याला डेट केलं होतं. दोघे अनेक वर्ष एकत्र होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आता अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण करियरच्या सुरुवातील ऐश्वर्या हिने सलमान खान याला डेट केलं होतं. दोघे अनेक वर्ष एकत्र होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

1 / 5
ब्रेकअपनंतर ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सलमान खान सतत मारहाण करत असल्याचे आरोप ऐश्वर्या हिने केलं. सलमान खान याच्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेका विवेक ओबेरॉय याला डेट केलं.

ब्रेकअपनंतर ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सलमान खान सतत मारहाण करत असल्याचे आरोप ऐश्वर्या हिने केलं. सलमान खान याच्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेका विवेक ओबेरॉय याला डेट केलं.

2 / 5
विवेक याच्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिषेक याची एन्ट्री झाली. 2007 मध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नानंतर सलमान खान याने प्रतिक्रिया दिली होती.  एका मुलाखतीत सलमान खान याने एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय हिच्या लग्नावर मौन सोडलं होतं.

विवेक याच्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिषेक याची एन्ट्री झाली. 2007 मध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नानंतर सलमान खान याने प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत सलमान खान याने एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय हिच्या लग्नावर मौन सोडलं होतं.

3 / 5
 सलमान खान म्हणाला होता, 'ऐश्वर्या राय हिच्यासाठी मी आनंदी आहे. तिने चांगला निर्णय घेतला आहे. अभिषेक बच्चन चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे... याचा मला आनंद आहे.'

सलमान खान म्हणाला होता, 'ऐश्वर्या राय हिच्यासाठी मी आनंदी आहे. तिने चांगला निर्णय घेतला आहे. अभिषेक बच्चन चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे... याचा मला आनंद आहे.'

4 / 5
सांगायचं झालं तर, सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने लग्न केलं. पण सलमान खान आजही एकटा आहे. एवढंच नाही तर, एक प्रेसनोट जारी करत ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यासोबत कधीही काम करणार नाही... असं सांगितलं होतं.

सांगायचं झालं तर, सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने लग्न केलं. पण सलमान खान आजही एकटा आहे. एवढंच नाही तर, एक प्रेसनोट जारी करत ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यासोबत कधीही काम करणार नाही... असं सांगितलं होतं.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.