AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकूनही तुळशीजवळ हे रोप लावू नका, घरात येऊ शकते पनवती

तुळशीला अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते. त्याचे निसर्गाला आणि आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. वास्तुशास्त्रातही तुळशीला महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, तेथे आर्थिक संकट येत नाही. पण तुळस लावताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते देखील तुम्हाला माहित हवे.

| Updated on: Dec 11, 2024 | 7:44 PM
Share
Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व आहे. ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, तेथे कधीही आर्थिक संकट येत नाही अशी मान्यता आहे. परंतु शास्त्रानुसार तुळशीजवळ कोणते रोप लावू नये हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे तुम्हाला देखील याबाबत माहित नसेल तर आज आपण ते जाणून घेऊयात.

Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व आहे. ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, तेथे कधीही आर्थिक संकट येत नाही अशी मान्यता आहे. परंतु शास्त्रानुसार तुळशीजवळ कोणते रोप लावू नये हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे तुम्हाला देखील याबाबत माहित नसेल तर आज आपण ते जाणून घेऊयात.

1 / 5
वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ कधीही शमीचे रोप लावू नये. असे केल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होतो. म्हटले जाते की असे केल्याने घरावर आर्थिक समस्या उद्भवू शकतात. घरातील समृद्धीवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ कधीही शमीचे रोप लावू नये. असे केल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होतो. म्हटले जाते की असे केल्याने घरावर आर्थिक समस्या उद्भवू शकतात. घरातील समृद्धीवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

2 / 5
वास्तुशास्त्रानुसार तुळस ही खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे त्याच्या जवळ शमीचे रोप असू नये. कारण ते वास्तूच्या नियमांच्या देखील विरुद्ध आहे. घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार तुळस ही खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे त्याच्या जवळ शमीचे रोप असू नये. कारण ते वास्तूच्या नियमांच्या देखील विरुद्ध आहे. घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते.

3 / 5
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावले असेल तर त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याला नियमित पाणी घातले पाहिजे आणि नमस्कार केले पाहिजे. यामुळे तुमच्या घरात नेहमी समृद्धी राहते.

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावले असेल तर त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याला नियमित पाणी घातले पाहिजे आणि नमस्कार केले पाहिजे. यामुळे तुमच्या घरात नेहमी समृद्धी राहते.

4 / 5
वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, तुळशीचे रोप म्हणजे देवी लक्ष्मीचाही वास असतो. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात नेहमी आर्थिक भरभराट राहते. तुळशीचे रोप लावल्याने घरातील लोकांचे उत्पन्न वाढतच जाते.

वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, तुळशीचे रोप म्हणजे देवी लक्ष्मीचाही वास असतो. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात नेहमी आर्थिक भरभराट राहते. तुळशीचे रोप लावल्याने घरातील लोकांचे उत्पन्न वाढतच जाते.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.