Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियमित दही खाणे उत्तमच, पण कोणत्या वेळेत खावे, फायदा जाणून घ्या…

Curd Benefits: दही सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामुळे पचन चांगले होते. प्रतिकार क्षमता वाढते. हाडे मजबूत होतात. दह्यात असणारे प्रोबायोटिक घटक आणि पोषक तत्वांमुळे हे शक्य आहे. परंतु दही खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहीत आहे का?

| Updated on: Mar 16, 2025 | 1:32 PM
तुम्ही सकाळी नाश्त्यात दह्याचे सेवन केले तर त्याचे तुम्हाला अनेक फायदे होतात. नाश्त्यात दही खाणे ही जुनी परंपरा आहे. जर तुम्ही सकाळी नाश्त्यात दही खात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

तुम्ही सकाळी नाश्त्यात दह्याचे सेवन केले तर त्याचे तुम्हाला अनेक फायदे होतात. नाश्त्यात दही खाणे ही जुनी परंपरा आहे. जर तुम्ही सकाळी नाश्त्यात दही खात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

1 / 5
नाश्त्यात दही खाल्यानंतर तुमची प्रतिकारक्षमता (इम्यूनिटी) वाढते. दह्यात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी इम्यून सेल्स वाढवतो. त्यामुळे अनेक गंभीर आजापासून तुम्हाला मदत मिळू शकते. व्हिटॅमिन सीमुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणारे अनेक रोग टाळण्यास मदत होऊ शकते. तसेच फ्लूसारखे ऋतूजन्य आजारांपासून बचाव होतो.

नाश्त्यात दही खाल्यानंतर तुमची प्रतिकारक्षमता (इम्यूनिटी) वाढते. दह्यात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी इम्यून सेल्स वाढवतो. त्यामुळे अनेक गंभीर आजापासून तुम्हाला मदत मिळू शकते. व्हिटॅमिन सीमुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणारे अनेक रोग टाळण्यास मदत होऊ शकते. तसेच फ्लूसारखे ऋतूजन्य आजारांपासून बचाव होतो.

2 / 5
दह्याची खास वैशिष्टय म्हणजे त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात. यामुळे शरीरातील सूक्ष्मजीवांचे संतुलन होते. दह्यामधील अँटिऑक्सिडंट आणि प्रोबायोटिक घटकांमुळे सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारते. त्यामुळे पचनकार्य चांगले होते. शरीराचे  पीएच बॅलेन्स होते.

दह्याची खास वैशिष्टय म्हणजे त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात. यामुळे शरीरातील सूक्ष्मजीवांचे संतुलन होते. दह्यामधील अँटिऑक्सिडंट आणि प्रोबायोटिक घटकांमुळे सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारते. त्यामुळे पचनकार्य चांगले होते. शरीराचे पीएच बॅलेन्स होते.

3 / 5
उच्च रक्तदाब (बीपी) असलेल्या रुग्णांसाठी दह्याचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कारण दहीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे बीपीचे नियंत्रण करण्यास मदत मिळू शकते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते रक्त पेशींना आतून थंड करते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

उच्च रक्तदाब (बीपी) असलेल्या रुग्णांसाठी दह्याचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कारण दहीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे बीपीचे नियंत्रण करण्यास मदत मिळू शकते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते रक्त पेशींना आतून थंड करते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

4 / 5
या सर्व फायद्यांसाठी तुम्ही नाश्त्यात दही सेवन केले पाहिजे. यामुळे तुम्हाला आतून निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. तसेच जेव्हा तुम्ही ते सकाळी खाता तेव्हा ते सूर्यप्रकाशातून बाहेर पडलेल्या व्हिटॅमिन डीशी एकत्र होते आणि कॅल्शियम रिस्टोर होतो.

या सर्व फायद्यांसाठी तुम्ही नाश्त्यात दही सेवन केले पाहिजे. यामुळे तुम्हाला आतून निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. तसेच जेव्हा तुम्ही ते सकाळी खाता तेव्हा ते सूर्यप्रकाशातून बाहेर पडलेल्या व्हिटॅमिन डीशी एकत्र होते आणि कॅल्शियम रिस्टोर होतो.

5 / 5
Follow us
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.